
Special Report | आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांना साद पण…
बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या आमदारांना घाण गेली होती असं म्हटलं होत, त्यामुळे आता काही आमदार घाण या शब्दावर हटून बसले आहेत.
मुंबईः राज्यातील बंडखोर आमदारांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले, तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं, त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी गद्दार आमदारांना नाही पण कट्टर शिवसैनिकांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे सांगत बंडखोर आमदारांनासाद घातली आहे. त्यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन केल्यानंतर मात्र बंडखोर आमदारांकडूनही आरोप-प्रत्यारोप करत त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच तुम्ही मान सन्मानाने बोलवा असं सांगत ते आले तर आम्ही नक्कीच येऊ असंही त्यांनी सांगितले. बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या आमदारांना घाण गेली होती असं म्हटलं होत, त्यामुळे आता काही आमदार घाण या शब्दावर हटून बसले आहेत.
Related Video
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? सांगितलं सत्य
जे कधीच घडलं नाही, तेच केतन प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने..
संजय पाटील यांच्या मुलीची ठाकरे गट पक्षातून का हकालपट्टी करु शकत नाही?
शरद पवारांची राष्ट्रवादी मोठ्या पक्षात होणार विलीन? आतली बातमी समोर
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी