
Special Report | जलसमाधीच्या इशाऱ्यावरून बाबांची पलटी ?
दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं.
मुंबई : दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं. आता साधूंच्या जलसमाधीचं काय झालं, असा सवाल लोक करत आहेत. आता साधू यांनी जलसमाधीचा विचार बदलला आहे. आता ते उपोषण करणार आहेत.
Related Video
इराणची ही मागणी पूर्ण करण्यास अमेरिका तयार ? भारताचाही मोठा फायदा
भारताचे 10 हजार रुपये नॉर्वेमध्ये किती होतात?
PM मोदी दौऱ्यावर असलेल्या नॉर्वेमध्ये किती हिंदू राहतात?
परागचा भलताच तोरा! सेल्फीसाठी आलेल्या मुलाला उद्धटपणे नाकारलं Vide
अमरावती विधानपरिषदेवरुन शिवसेना आक्रमक, बाजोरिया पितापुत्र स्पर्धेत
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार