
Special Report | जलसमाधीच्या इशाऱ्यावरून बाबांची पलटी ?
दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं.
मुंबई : दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं. आता साधूंच्या जलसमाधीचं काय झालं, असा सवाल लोक करत आहेत. आता साधू यांनी जलसमाधीचा विचार बदलला आहे. आता ते उपोषण करणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इतक्या एकटेपणात साधं रडूही शकत नाही! अंतराळात घडतं तरी काय?
रायगडचं कुटुंब वडील, आई, मुलगा, काशी फिरायला गेलं, पुढे असं घडलं की..
Pune हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तयार, उद्घाटनासाठी मोदींची प्रतिक्षा
आम्ही POK मध्ये तिरंगा फडकवायला चाललोय, भाजप नेत्याची घोषणा!
सचिन तेंडुलकरने मंचावर जोडे काढले, मुख्यमंत्री बघत राहिले...