
हे पाकिटमाऱ्यांचे सरकार
नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे-फडणवीस यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन पंधरा दिवस होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही. दोघांचं सरकार कुठं जगात तरी आहे का, त्यातच त्यांनी पावसाळी अधिवेशन पुढं ढकलंल आहे, त्यामुळे या सरकारकडे नैतिक जबाबदारी नाही, हे सरकारच पाकिट माऱ्यांचे सरकार असल्याचे सांगत त्यांनी शिंदे-फडणवीसांवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पंधरा दिवस होऊन गेल्यानंतरही जर हे दोघच सरकार चालवणार असतील तर राज्यातील जनतेने करायचं काय असा सवालही त्यानी यावेळी उपस्थित केला आहे.
Published on: Jul 16, 2022 7:27 PM
Related Video
तूप आणि मनुका पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय
हे झाड म्हणजे सापाचं अंडे देण्याचं आवडतं ठिकाण; घराच्या आसपास लावू नका
कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? 'सर्व्हायव्हल मोड' म्हणजे काय?
देशाचे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले
केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना