Special Report | परीक्षेचा गोंधळ कधी थांबणार?
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला.
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला. याच कारणामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका केली गेली. ढिसाळ कारभारावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Follow Us
Latest Videos
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स

