Special Report | परीक्षेचा गोंधळ कधी थांबणार?
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला.
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला. याच कारणामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका केली गेली. ढिसाळ कारभारावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Latest Videos
Latest News