Special Report | परीक्षेचा गोंधळ कधी थांबणार?
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला.
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला. याच कारणामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका केली गेली. ढिसाळ कारभारावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

