Special Report | परीक्षेचा गोंधळ कधी थांबणार?
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला.
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सरकारवर आली. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला. याच कारणामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका केली गेली. ढिसाळ कारभारावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Follow Us
Latest Videos
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;

