दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड रस्त्यावर घडली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.