
Breaking | भारतीय हॉकी टीमने रचला इतिहास, राज्यात सर्वत्र जल्लोष
ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेतील सर्वात तगडा संघ असणाऱ्या भारताला 1980 नंतर एकही पदक जिंकता आलं नव्हतं. पण हा 41 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला असून भारतीय पुरुषांनी कांस्य पदक मिळवलं आहे.
ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेतील सर्वात तगडा संघ असणाऱ्या भारताला 1980 नंतर एकही पदक जिंकता आलं नव्हतं. पण हा 41 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला असून भारतीय पुरुषांनी कांस्य पदक मिळवलं आहे. या विजानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात देखील सर्वत्र जल्लोष केला जात आहे.
समर-स्वानंदीचे रोमँटिक क्षण; व्हॅलेंटाइन डे होणार आणखी खास
भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
राजपाल यादवच्या आयुष्यातील धक्कादायक घटना
ठाकरेंचे नगरसेवक चंद्रपूरमध्ये भाजपसोबत का गेले? खरं कारण आलं समोर
३६ कोटींचे हिरे, २ किलो सोनं अन्... जगातील सर्वात महागडी साडी; किंमत
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
Parola : भरदिवसा साडेपाच लाख रुपयांची रोकड लंपास, पाहा व्हीडिओ
Nashik : काळाराम मंदिराचे मुख्यद्वार दोन महिने बंद राहणार, कारण?
जळगावात जिल्ह्यात गारपीठ, वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उद्धवस्थ
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसराजवळ बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला
मुंबईच्या कोस्टल रोडवरून गाडी जाताच ऐकू येणार 'जय हो' ची धून