मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिल्ली मध्ये जाऊन भेट घेतली आहे.या भेटी बाबत खा.उदयनराजे यांनी खळबळजनक विधान केले असून आजची भेट ही केवळ राजकीय तडजोडी साठी झालेली भेट असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या वेळी बोलत असताना केला आहे. भेटी आधी अधिवेशन बोलावणे आणि चर्चा गरजेचे ती का झाली नाही असा सवाल देखील उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला.ही भेट म्हणजे घेवाण देवाणी मधून सत्तांतर होण्यासाठी च असल्याचा देखील आरोप उदयनराजे यांनी केला आहे.