
Shivsena UBT March : ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Water Crisis in Mumbai : मुंबईत पाणीबाणी सुरू आहे. नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे गटाकडून आक्रमक पवित्रा घेत हंडा मोर्चा काढण्यात आला आहे.
मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आज पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आहे. आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशा आशयाचे बॅनर आंदोलकांच्या हातात बघायला मिळत आहे. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याने पोलीस आणि आंदोलकांत धरपकड झाली. यावेळी जोरदार घोषणाबाई देखील करण्यात येत आहे.
Published on: Apr 15, 2025 4:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझी कमाई का रोखता? FDA नोटिशीदरम्यान शाहरुखचं ते वक्तव्य चर्चेत
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
भर सामन्यात केएल राहुलने पडिकलला केलं KISS, ब्रोमांसचा व्हिडिओ व्हायरल
CJP आंदोलनावर दिल्ली पोलिसांची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती काय?
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'