
Shivsena UBT March : ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Water Crisis in Mumbai : मुंबईत पाणीबाणी सुरू आहे. नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे गटाकडून आक्रमक पवित्रा घेत हंडा मोर्चा काढण्यात आला आहे.
मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आज पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आहे. आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशा आशयाचे बॅनर आंदोलकांच्या हातात बघायला मिळत आहे. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याने पोलीस आणि आंदोलकांत धरपकड झाली. यावेळी जोरदार घोषणाबाई देखील करण्यात येत आहे.
Published on: Apr 15, 2025 4:36 PM
Related Video
SLA vs INDW : साई सुदर्शनचा तडाखा, 8 दिवसात दुसऱ्यांदा शतकी धमाका
बाथरूमच्या लादीखालीच नवऱ्याला गाडलं, 45 दिवस... सियापेक्षाही डेंजर...
मोठी बातमी ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराबाहेर धाड धाड करत बुलडोझर फिरला
पाऊस दुसऱ्या सामन्यातही तुफान बॅटिंग करणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
असावा एखादा छंद, ट्रेनची मॉडेल्स बनवण्याचा...
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...