LataDidi यांच्या निधनाने देशाचं वैभव आपल्यातून निघून गेलं : Eknath Shinde
सुविधा भूखंड व आरक्षित भूखंड वाटप प्रक्रियेची चौकशी करून उचित कारवाई करू

LataDidi यांच्या निधनाने देशाचं वैभव आपल्यातून निघून गेलं : Eknath Shinde

| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 8:12 PM

देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुंबई : अखंड विश्वाच नुकासन झाल आहे. अशी माणसं पुन्हा जन्माला येत नाही. न भरुन येणार नुकसान आहे. देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Follow Us