
Vaibhav Naik | नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा : वैभव नाईक
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केलीय. नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्याची जत्रा आहे. राणे कुटुंबीय विविध पक्षातून जत्रा करत आहेत, असं नाईक यांनी म्हटलंय.
मुंबई : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन शिवसेना तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केलीय. नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्याची जत्रा आहे. राणे कुटुंबीय विविध पक्षातून जत्रा करत आहेत. चिपी विमानतळ हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! मंत्र्यांना इन्स्टाग्रामबाबत मोठा आदेश...
सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; आता सोन्या, चांदीचे नवे दर काय?
जेनझींचा बॉलिवूडमधील सर्वात आवडता अभिनेता थेट हा.. सलमान खान नाहीच..
ODI WC 2027 पात्रता फेरीसाठी स्पर्धा तीव्र, या संघाचं जवळपास ठरलं
जळगावात धरणगाल येथे एसटी बसचा विचित्र अपघात, आठ जण जखमी
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?