AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यांत मिरची पूड फेकली, 10-12 जणांनी चढवला हल्ला, तरूणाचा थेट जीवच घेतला ! कारण काय तर…

नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर 10-12 जणांनी तरूणाला घेरून त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे.

डोळ्यांत मिरची पूड फेकली, 10-12 जणांनी चढवला हल्ला, तरूणाचा थेट जीवच घेतला ! कारण काय तर...
क्राईम न्यूज
| Updated on: Nov 25, 2024 | 11:54 AM
Share

नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर 10-12 जणांनी तरूणाला घेरून त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही भयानक घटना घडली. विशांत भोये असं मृत तरूणाचं नाव असून तो 29 वर्षांचा होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटीमध्ये हा खून झाला. तेथे मृत विशांत हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. तेवढ्यात तेथे 10-12 जणांचं टोळकं आलं. त्यांनी अचानक विशांत आणि त्याच्या मित्रांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. यातील एका तरूणाने तर विशांतर थेट कोयत्याने हल्ला केला आणि ते पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विशाल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला त्याच्या मित्रांनी उपचारांकरिता तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशांतच हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच वादातून या टोळक्याने हा हल्ला करत त्याची खून केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.