AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात चार चिमुरड्यांचा मृत्यू, दारात फेकलेल्या टॉफी खाल्ल्याने जीव गेल्याचा आरोप

मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दरवाजात फेकलेल्या गोळ्या खाल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात चार चिमुरड्यांचा मृत्यू, दारात फेकलेल्या टॉफी खाल्ल्याने जीव गेल्याचा आरोप
पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 23, 2022 | 11:29 AM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये चार चिमुरड्यांचा मृत्यू (Children Death) झाला. एकाच वेळी चार चिमुकल्यांना प्राण गमवावे लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दरवाजात फेकलेल्या टॉफी (toffee) खाल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. दोन कुटुंबातील चार चिमुकल्यांना या घटनेत प्राण गमवावे लागले. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मयत चिमुरड्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आज (बुधवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास लहान मुलं उठली. त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला तेव्हा दरवाजात काही टॉफी म्हणजेच गोळ्या पडल्या होत्या. दोन कुटुंबातील चार चिमुरड्यांनी या गोळ्या वाटून खाल्ल्या. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. बघता बघता चौघाही जणांचा एकामागून एक मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोन लहान मुलं आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

Nagpur येथे अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले, चारपैकी दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू

रसवंती यंत्रात पदर अडकला, नांदेडमध्ये 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा