AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात चार चिमुरड्यांचा मृत्यू, दारात फेकलेल्या टॉफी खाल्ल्याने जीव गेल्याचा आरोप

मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दरवाजात फेकलेल्या गोळ्या खाल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात चार चिमुरड्यांचा मृत्यू, दारात फेकलेल्या टॉफी खाल्ल्याने जीव गेल्याचा आरोप
पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 23, 2022 | 11:29 AM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये चार चिमुरड्यांचा मृत्यू (Children Death) झाला. एकाच वेळी चार चिमुकल्यांना प्राण गमवावे लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दरवाजात फेकलेल्या टॉफी (toffee) खाल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. दोन कुटुंबातील चार चिमुकल्यांना या घटनेत प्राण गमवावे लागले. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मयत चिमुरड्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आज (बुधवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास लहान मुलं उठली. त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला तेव्हा दरवाजात काही टॉफी म्हणजेच गोळ्या पडल्या होत्या. दोन कुटुंबातील चार चिमुरड्यांनी या गोळ्या वाटून खाल्ल्या. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. बघता बघता चौघाही जणांचा एकामागून एक मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोन लहान मुलं आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

Nagpur येथे अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले, चारपैकी दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू

रसवंती यंत्रात पदर अडकला, नांदेडमध्ये 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली