AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा निरोप घेत स्वीकारला संन्यास, केलं टक्कल पण अपघातानंतर असं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री

Actress Life: संन्यास स्वीकारल्यानंतर त्याने मला टक्कल करायला सांगितलं आणि..., अभिनेत्रीने सांगितलं स्वतःच्या आयुष्यातील मोठं रहस्य, अपघातानंतर आता असं जगतेय आयुष्य..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या आयुष्याची चर्चा...

बॉलिवूडचा निरोप घेत स्वीकारला संन्यास, केलं टक्कल पण अपघातानंतर असं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री
फाईल फोटो
Follow us
| Updated on: May 19, 2025 | 8:24 AM

Actress Life: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आल्या. पण त्यांची लोकप्रियता फार काळ टिकली नाही. अशात अनेक अभिनत्रींनी लग्न करत संसार थाटला, तर काही अभिनेत्री आयुष्यभर एकटं राहण्याचा विचार केला. पण एक अभिनेत्री अशी देखील जिने असंख्य चाहते असताना आणि करीयर उच्च शिखरावर असताना संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही ‘आशिकी’ फेम अभिनेत्र अनू अग्रवाल आहे.

अनू अग्रवाल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. 1998 मध्ये झालेल्या गंभीर अपघातापूर्वीच अनूने संन्यास स्वीकारला होता.

मुलाखतीत अनू म्हणाली, ‘मी कधीच पैशांसाठी सिनेमांमध्ये काम केलं नाही. मी एकटीच राहायची. मला फक्त चांगलं काम करायचं होतं आणि ते झाल्यानंतर मी बॉलिवूडचा निरोप घेतला. एका गुरुजींनी मला सांगितलं होतं की, हजारोंमध्ये एका संन्यासी मानसिकतेचा असतो. ज्यांनी कसलीच ओढ नसते. तेव्हा मी म्हणाले मला माझी कॉफी सर्वात जास्त प्रिय आहे.’

‘तेव्हा त्यांनी मला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. मी आनंदी होती पण तेवढ्यात त्यांनी मला टक्कल करण्यास सांगितलं. मला टक्कल करणारी गोष्ट पटली नाही. पण घरी आल्यानंतर मी विचार केला की, बॉलिवूडमध्ये तर आता काम करायचं नाही. त्यामुळे कशाला हवे आहेत केस…’

‘बॉलिवूड तर मी सोडूनच दिलं होतं. अशात मी अध्यात्माबद्दल अनेक गोष्टी वाचू लागली. तरी देखील माझ्यातली शक्ती मी शोधू शकत नव्हती. मी सर्व वेद – ग्रंथ वाचले आहे. पण लोकांनी माझा पाठलाग करणं सोडलं नाही. अपघात झाला तेव्हा मी मानसिक तणावात होती. तेव्हा शरीराचं तुटणं देखील गरजेचं होतं. बॉलिवूड सोडल्यानंतर बराच काळ मी टक्कल करुन संन्यासाचं आयुष्य जगत होती. फक्त सर्वांना योगा शिकवायची.’ असं देखील अनू म्हणाली होती.

अनू अग्रवाल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘आशिकी’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने ‘गदब तमाशा’, ‘किंग अंकल’, ‘राम शास्त्र’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण कार अपघातानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक बदल झाले.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.