AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Aamir Khan: आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास... मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही...

आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
| Updated on: Oct 02, 2024 | 2:44 PM
Share

अभिनेता आमिर खान याची पहिली पत्नी रिना दत्ता हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. पण रिना हिच्या वडिलांचं निधन का झालं? यामागचं कारण कळू शकलेलं नाही. रिना दत्ता हिच्या वडिलांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिना हिच्या कठिण काळात आमिर खान पहिल्या पत्नीच्या कुटुंबासोबत आहे. रिना हिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, तिने वडील पूर्वी एअर इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी होते.

वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. फक्त आमिर खानच नाही तर त्याची वृद्ध आई झीनत हुसैन या देखील रिना दत्ता हिच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

रिना दत्ता हिच्या वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही भावूक करणारे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओवर चाहते श्रद्धांजली वाहत आहे. सध्या सर्वत्र रिना दत्ता हिच्या वडिलांच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

आमिर खान आणि रिना दत्ता यांनी 1986  मध्ये गुपचूप लग्न केलं. लग्नानंतर आमिर आणि रिना यांनी मुलगा आणि मुलीचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर देखील आमिर कुटुंबासोबत असतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.