AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनु अग्रवाल हिने अनेक वर्षांनंतर मनातील वेदना केल्या जाहिर, लग्न करायचे होते परंतू…

जाहिरपणे अनुने रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांविषयी नाराजी व्यक्त केलीये.

अनु अग्रवाल हिने अनेक वर्षांनंतर मनातील वेदना केल्या जाहिर, लग्न करायचे होते परंतू...
| Updated on: Nov 20, 2022 | 3:40 PM
Share

मुंबई : सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. आता आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवाल हिने शोवर काही आरोप केले आहेत, यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. जाहिरपणे अनुने रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांविषयी नाराजी व्यक्त केलीये. तिच्या म्हणण्यानुसार या शोमध्ये विकेंडच्या वारसाठी जेंव्हा ती गेली, त्यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि तिचे अनेक सीन कट करण्यात आले. यासंदर्भात बोलताना अनु हिने तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल देखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

अनु अग्रवाल हिने तिच्या पर्सनल लाईफविषयी देखील काही महत्वाचे खुलासे केले. इतकेच नाही तर लग्न न करण्याचे कारणेही अनुने सांगितले. अनु म्हणाली की, माझे पहिले प्रेम सक्सेस होऊ शकले नाही.

मी पण एका व्यक्तीसोबत प्रेम केले होते. मात्र, मी अनेक प्रयत्न करूनही माझे प्रेम यशस्वी झाले नाही. मला असे वाटते की, आयुष्यामध्ये माणसाला खरे प्रेम हे नेहमीच एकदाच होत असते.

अनु पुढे म्हणाली की, बरेच वर्ष माझा एक बाॅयफ्रेंड होता आणि त्याच्याशी मला लग्न देखील करायचे होते. पण आमच्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या की, आमचे लग्न होऊ शकले नाही.

मला बऱ्याच दिवसांनंतर कळाले की, त्याला दुसरे प्रेम देखील झाले. त्यानंतर माझे डोळे उघडले आणि मला कळाले की, आपल्यामध्ये आपण प्रेम शोधले पाहिजे, बाहेरच्या प्रेमाची काय गरज आहे.

मी कधीही लग्न करू शकले असते, पण मी आत्म-विकासाच्या प्रवासाला निघाले, मी विवाह होताना पाहते आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझे झाले नाही, ठीक आहे. पण इतरांचे व्हावे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण