AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर नियमांचा भंग, मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांचं पालन न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर नियमांचा भंग, मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई
अक्षय कुमार
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 10:30 AM
Share

गोविंद ठाकुर, मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आहे. काल रात्री मुंबईतील मढ (Madh) दाना-पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहने रस्त्यावर उभी होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रस्तावर लावण्यात आलेली सर्व वाहनं पोलिसांनी लॉक केली. रात्री उशिरा मालवणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शूटिंगसाठी आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता.त्याआधीच तो आपलं शूटिंग आटपून निघून गेला होता. अवैध पार्किंगची तक्रार ट्विट करून करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिस आणि मालवणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

अक्षय कुमारच्या सेटवर पोलिसांची कारवाई

अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबईतील मढ दाना पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहने रस्त्यावर उभी होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रस्तावर लावण्यात आलेली सर्व वाहनं पोलिसांनी लॉक केली. रात्री उशिरा मालवणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शूटिंगसाठी आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता.त्याआधीच तो आपलं शूटिंग आटपून निघून गेला होता.

याबाबत वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेटबाहेरील रस्त्यावर उभी केलेली वाहने आधी हटवण्यास सांगितलं होतं पण त्यानंतरही ही वाहनं हटवण्यात आली नाहीत.त्यामुळे नियमांचा पालन न करता पार्क केलेल्या 20 वाहनांवर दुहेरी कारवाई करण्यात आली आहे. अवैध पार्किंगची तक्रार ट्विट करून करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिस आणि मालवणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबईतील मड दाना पानी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता. त्याआधीच तो आपलं शूटिंग आटपून निघून गेला होता.

संबंधित बातम्या

“आमचं एकमेकांवर प्रेम, लवकरच लग्न करणार”,आलिया भटकडून रणबीर कपूरसोबतच्या नात्याची कबुली

Tejasswi Prakash Photo : तेजस्वी प्रकाश झाली ‘पिंकगर्ल’, फोटो शेअर करत म्हणाली…

मधुबाला यांची मनाला मोहिनी घालणारी सुपरहिट टॉप 5 गाणी, ऐका एका क्लिकवर…

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.