AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हुनरबाज’चा आकाश सिंग बिहारमधून दीड हजार रुपये घेऊन आलेला ; आणि आता तो शर्यत जिंकलाच तर होणार…

आकाश हा खांबाला लटकून त्याचे स्टंट दाखवण्यासाठी म्हणून खास ओळखला जातो आहे, त्याची ही कला बघून तो या कार्यक्रमाचा अंतिम विजेता असू शकेल असं बोललं जात आहे.

'हुनरबाज'चा आकाश सिंग बिहारमधून दीड हजार रुपये घेऊन आलेला ; आणि आता तो शर्यत जिंकलाच तर होणार...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 20, 2022 | 6:43 PM
Share

मुंबईः कलर्स टीव्हीवरील (Colors Tv) टॅलेंट रिअ‍ॅलटी शो हुनरबाज (Hunarbaaz) च्या रंगमंचावर कंटेस्टेंट आकाश सिंग हा आता टॉप 12 मध्ये त्याने आपल्या हुशारीवर आपली जागा निश्चित केली आहे. आकाश (Akash singh) हा खांबाला लटकून त्याचे स्टंट दाखवण्यासाठी म्हणून खास ओळखला जातो आहे, त्याची ही कला बघून तो या कार्यक्रमाचा अंतिम विजेता असू शकेल असं बोललं जात आहे.

या रिअ‍ॅलटी शोसाठी मला बोलवण्यात आले त्यावेळी माझ्याकडे फक्त 1500 रूपये होते. आणि त्यावेळी मला वाटले की, मुंबईमध्ये गेल्यावर ते माझा सगळा खर्च करतील पण ज्यावेळी मी मुंबईला आलो त्यावेळी या कार्यक्रमासाठी माझी निवड झाली नाही, आणि त्यानंतर या टीमने माझ्याशी संपर्कही साधला नाही.

घरी गेलो असतो तर स्वप्न सत्यात आलं नसतं

आकाश आपल्या प्रवासाविषयी सांगताना म्हणतो की, कार्यक्रमाच्या काळात मी मुंबईच्या रस्त्यावर राहिलो, त्याकाळात मी निराश होऊन घरी गेलो असतो तर माझी स्वप्नं पूर्ण होऊ शकली नसती. त्यावेळी मला कुणीतरी सांगितले की, याप्रकारचे ट्रेनिंग शिवाजी पार्कवर दिले जाते. त्यावेळी मला दादर कुठे आहे हेही ठाऊक नव्हते, त्यामुळे विचारत मी त्या शिवाजी पार्कवर गेलो तेव्हा आणि माझी मी प्रॅक्टीस सुरु केली त्यावेळी दादरमधील एका व्यायामशाळेच्या कोचने मला प्रॅक्टीस करताना बघितले.

संघर्ष केला म्हणून सगळं मिळालं

शिवाजी पार्कजवळ खेळातील अनेक संघ सराव करत असतात. आणि आकाश ज्यो कोचबद्दल सांगत आहेत ते मल्लखांबचे ट्रेनिंग देतात. त्यावेळी त्या कोचना आकाश सिंगने सांगितले की, एकदा माझी प्रॅक्टीस तुम्ही बघा. त्यानंतर जेव्हा त्यांनी माझा सराव बघितला तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार झाले आणि माझी राहण्याची व्यवस्थाही त्यांनीच केली. या काळात मी पेपर टाकणे, दूधच्या पिशव्या पोहच करणे आणि वॉचमनचे कामही केले. मात्र मी प्रॅक्टीस थांबवली नाही.

… तोच माणूस नंतर सुपरस्टार होतो

“आकाश सिंग सांगतो की, मला सारखं वाटायचं की मुंबईत गेलं की, लोक हिरो बनतात. त्यांना कोणीतरी बघतं आणि ते त्यांच्यासाठी मसिहा बनून जातात आणि तोच माणूस नंतर सुपरस्टार होऊन जातो, जसं अमिताभ आणि शाहरूख खान. मलाही असे एक सर मिळाले की, माझं आयुष्यच त्यांनी बदलून टाकलं. या कार्यक्रमांनं तर माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. या कार्यक्रमानेच माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. मला असं वाटत आहे की, कधी तरी मीही माझ्या देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर मी प्रतिनिधीत्व करेन.”

संबंधित बातम्या

अभिनेत्री जायरा वसीमची हिजाबच्या वादामध्ये उडी, भली मोठी पोस्ट शेअर करत म्हणाली की…मी संपूर्ण व्यवस्थेचा विरोध करते…

समांथाचा नवा सिनेमा येतोय, नाव आहे यशोदा! काय आहे समांथाची भूमिका?

लव्ह बर्ड्स रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ताज महाल भेटीला! पाह खास फोटो

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब