AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्टला सर्वांसमोर सासूबाईंनी दिली अशी वागणूक, व्हिडीओ पाहून चाहते हैराण

Nitu Kapoor Ignored Alia Bhatt: 'सर्वच सासू - सूनेची अडचण, बॉलिवूड असो किंवा सामान्य...', नीतू कपूर यांनी सर्वांसमोर सून आलिया भट्टला दिली अशी वागणूक, पाहून व्हाल हैराण... व्हिडीओ पाहून म्हणाल...

आलिया भट्टला सर्वांसमोर सासूबाईंनी दिली अशी वागणूक, व्हिडीओ पाहून चाहते हैराण
| Updated on: Dec 17, 2024 | 7:50 AM
Share

Nitu Kapoor Ignored Alia Bhatt: ‘घरोघरी मातीच्या चुली…’ ही म्हण अगदी खरी आहे. ही म्हण विशेषतः सासू – सून यांना उद्देशून म्हटली जाते. सासू – सून बॉलिवूडच्या असो किंवा सामान्य घरातल्या दोघांमध्ये वाद असल्याचं कधी न कधी दिसून येतंच… आता देखील असंच काही झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि सासू नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ राज कपूर यांच्या 100 व्या जन्मशताब्दी सोहळ्यातील आहे.

व्हिडीमध्ये नीतू कपूर यांनी सर्वांसमोर आलिया भट्ट हिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दोघींमध्ये काही वाद आहेत का? अशा चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

रणबीरने आलिया पाठवलं स्वतःच्या आईकडे…

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, कार्यक्रमात नीतू कपूर यांची एन्ट्री होते आणि रणबीरचं लक्ष आईकडे जातं. तेव्हा रणबीर पत्नी आलिया हिला आईचं स्वागत करण्यासाठी पाठवतो. पण नीतू कपूर पूर्णपणे आलियाकडे दुर्लक्ष करतात. आलिया जाते पण नीतू कपूर सूनेकडे पाहत देखील नाहीत. आलिया सासूबाईंचा हात पकडण्याचा प्रयत्न करते. पण नीतू कपूर सरळ पुढे निघून जातात… सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे आलिया आणि नीतू कपूर यांच्यामध्ये वाद आहेत… असं देखील चाहते म्हणत आहेत….

View this post on Instagram

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘क्या यार… क्या था ये…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नीतू कपूर का आलिया इग्नोर करत आहेत…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रत्येक सासू – सूनेची अडचण, बॉलिवूड असो किंवा सामान्य…’ अनेकांनी व्हिडीओ पाहून संताप देखील व्यक्त केला आहे.

आलिया आणि रणबीर यांचं लग्न

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीर यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर आलियाने लेक राहा कपूर हिला जन्म दिला. राहाचे देखील सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?