AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्तच सुंदर समजतेय तिला सांगून ठेावा…, ऐश्वर्याला रोज रात्री सलमान भेटायला यायचा आणि…, कोणी केला खुलासा

Salman Khan - Aishwarya Rai : ऐश्वर्याला रोज रात्री सलमान खान का यायचा भेटायला, एकदा संतापात म्हणाला, 'तिला सांगून ठेवा स्वतःला जास्तच सुंदर समजतेय आणि...', अनेक वर्षांनंतर कोणी केला मोठा खुलासा...

जास्तच सुंदर समजतेय तिला सांगून ठेावा..., ऐश्वर्याला रोज रात्री सलमान भेटायला यायचा आणि..., कोणी केला खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Sep 19, 2025 | 9:54 AM
Share

Salman Khan – Aishwarya Rai : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आता ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी दोघांबद्दल मोठा खुलासा केला. सांगायचं झालं तर, ऐश्वर्या आणि हिमानी यांनी ‘आ अब लौट चलें’ आणि ‘हमारा दिल आपके पास है’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हिमानी यांनी ऐश्वर्या आणि सलमान यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ‘हमारा दिल आपके पास है’ सिनेमाचं शुटिंग हैदराबाद याठिकाणि सुरु होतं. तेव्हा ऐश्वर्या आणि सलमान यांचं नातं फार चांगलं होतं. ऐश्वर्या उच्च शिक्षित होती. तिच्यासोबत बोलायला मला प्रचंड आवडायचं… आम्ही फिल्म सीटीमध्ये शूट करत होतो. ऐश्वर्या आणि अभिषेक दिग्दर्शक रोहन सिप्पी यांच्या सिनेमाचं शुटिंग करत होते. तेव्हा अचानक सलमान आला… तो रागातच होता… सलमान मला म्हणाला, ‘तिला सांगा स्वतःला जास्तच सुंदर समजते…’ तेव्हा मी त्याला सांगितलं शांत हो… हैदराबादमध्ये शुटिंग सुरु असताना रोज रात्री सलमान खान यायचा आणि सकाळी निघून जायचा… असं देखील हिमानी म्हणाल्या.

सलमान – ऐश्वर्या यांचं का झालं ब्रेकअप

सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी संजय लीला भन्साळी यांच्या “हम दिल दे चुके सनम” सिनेमात एकत्र काम केलं होतं. असं म्हटलं जातं की त्यांनी या सिनेमाच्या सेटवर डेटिंग सुरू केली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर ऐश्वर्याने सलमान पासून दूर होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार 2002 मध्ये सलमान आणि ऐश्वर्या यांचं ब्रेकअप झालं.

सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातीन नातं घट्ट झालं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्यचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये लेक आराध्या हिचं जगात स्वागत केलं. आजा ऐश्वर्या तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

ऐश्वर्याने लग्न केलं पण सलमान खान आजही अविवाहित आहे. सलमान खान याने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना डेट केलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही…

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..