AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samay Raina : करिअर संपवणारी कॉन्ट्रोव्हर्सी ते जबरदस्त कमबॅक.. समय रैनाने कसं बदललं स्वत:चं नशीब?

करिअरमधील सर्वांत मोठ्या वादानंतर कॉमेडियन समय रैनाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. हा कमबॅक काही साधासुधा नाही तर त्याचा व्हिडीओ जगभरात सर्वाधिक पाहिला गेला आहे. कॉन्ट्रोव्हर्सीनंतर समयने त्याच्या आयुष्याची संपूर्ण कथा पुन्हा नव्याने कशी लिहिली, ते जाणून घ्या..

Samay Raina : करिअर संपवणारी कॉन्ट्रोव्हर्सी ते जबरदस्त कमबॅक.. समय रैनाने कसं बदललं स्वत:चं नशीब?
Samay RainaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 26, 2026 | 3:38 PM
Share

कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडियाच्या विश्वात वेळेचं फार महत्त्व असतं, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्व विश्वास, पडत्या काळातही तुम्ही स्वत:ला कसं सावरता आणि त्यानंतर स्वत:ची कथा इतरांपेक्षा वेगळी कशी लिहिता, याला असतं. स्टँडअप कॉमेडियन समय रैनाने फेब्रुवारी 2025 मध्ये त्याच्या करिअरमधील आणि आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना केला होता. ‘इंडियाज गॉट लेटंट’ या त्याच्या शोमध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात आणि शोविरोधात संतापाची लाट उसळली होती. अर्थातच समय रैनाला याचा सर्वांत मोठा फटका बसला होता. अनेक ब्रँड्सने त्याच्यापासून फारकत घेतली. ‘मिंत्रा’ने व्हॅलेंटाइन डेचा कोलॅबरेशन रद्द केला, ‘केएफसी’ने समयसोबत बनवलेला रील कॅम्पेन काढून टाकला, अनेक स्पॉन्सरशिप रद्द झाले. समय रैनाच्या करिअरला कायमची खीळ बसू शकते, असं त्यावेळी सर्वांना वाटलं होतं. पण हार मानणार तो समय रैना कसला? वादानंतर जाहीररित्या माफी मागणं किंवा दीर्घकाळापर्यंत शांत राहणं या नेहमीच्या मार्गाचा त्याने अवलंब केला नाही. वर्षभरापेक्षा जास्त काळ तो प्रसिद्धीपासून दूर राहिला आणि ‘इंडियाज गॉट लेटंट’चे सर्व...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल