AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 वैशाली ठक्करच्या आत्महत्येप्रकरणात वेगळे वळण, ‘हा’ व्यक्ती देश सोडून जाण्याच्या तयारीत

वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता तपास सुरू केलाय. वैशालीच्या आत्महत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत.

 वैशाली ठक्करच्या आत्महत्येप्रकरणात वेगळे वळण, 'हा' व्यक्ती देश सोडून जाण्याच्या तयारीत
| Updated on: Oct 19, 2022 | 9:04 AM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसलाय. नेहमी चेहऱ्यावर स्माईल देणारी अभिनेत्री इतके मोठे पाऊल कसे उचलू शकते असा प्रश्न अनेकांना पडलाय. वैशालीच्या आत्महत्येनंतर (Suicide) तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. राहत्या घरी गळफास घेऊन वैशालीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. इतकेच नाही तर तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट (Suicide note) देखील लिहिलंय. यामध्ये तिने आत्महत्या करण्याचे कारण सांगत आत्महत्येस कारणीभूत असलेल्या लोकांची नावे देखील लिहिली आहेत.

वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता तपास सुरू केलाय. वैशालीच्या आत्महत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आपल्या मुलीला न्याय मिळून देण्यासाठी वैशालीची आई मैदानात उतरलीये. वैशालीच्या मृतदेहाजवळून सुसाइड नोट सापडलीये. यामध्ये तिने शेजारी राहत असलेल्या राहुल नवलानी आणि त्याची बायको दिशा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, वैशालीच्या आत्महत्येनंतर राहुल हा फरार झालाय.

वैशाली ठक्करने सुसाइट नोटमध्ये तिच्या शेजारी राहत असलेल्या राहुल नवलानी आणि त्याची बायको दिशा यांची नावे लिहिली आहेत. मात्र, राहुल हा फरार असून पोलिस याचा शोध घेत आहेत. माहिती अशी मिळत आहे की, राहुल नवलानी हा देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे. वैशालीच्या आईने राहुलवर अत्यंत गंभीर आरोप केल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वैशालीच्या आईचे म्हणणे आहे की, या नवरा बायकोनी मिळून वैशालीला आत्महत्या करण्यास भाग पाडले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.