AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | शालिन आणि टीनामध्ये जोरदार भांडणे, सुंबुलवर गंभीर आरोप

हा वाद भांडी धुण्यावरून सुरू होता. नेहमीप्रमाणे किचनमध्ये अर्चनाने देखील जोरदार हंगामा केला. हा वाद बटाट्यांमुळे झाला.

Bigg Boss 16 | शालिन आणि टीनामध्ये जोरदार भांडणे, सुंबुलवर गंभीर आरोप
| Updated on: Oct 20, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई : बिग बॉस 16 च्या (Bigg Boss 16) घरात काल जोरदार हंगामा बघायला मिळाला. निम्रत आणि प्रियंकामधील वादाने सकाळची सुरूवात झाली. हा वाद भांडी धुण्यावरून सुरू होता. नेहमीप्रमाणे किचनमध्ये (Kitchen) अर्चनाने देखील जोरदार हंगामा केला. हा वाद बटाट्यांमुळे झाला. शिव ठाकरेच्या हातात सध्या बिग बॉसच्या घराची सूत्रे आली आहेत. शिव ठाकरेने सर्वांना काम वाटून दिले आहे. राशनसाठी बिग बॉसने (Bigg Boss) घरातील सदस्यांना एक टास्क दिला.

बिग बॉसच्या घरात शालिन आणि टीनाची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. मात्र, या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. शालिन टीनाला म्हणतो की, तू माझे हृदय तोडले आहे. यावर टीना देखील तोच आरोप शालिनवर करते. एका टास्कमुळे शालिन आणि टीनाच्या नात्यामध्ये दुरावा आलाय.

शालिनसोबत झालेल्या भांडणानंतर टीना रडायला लागते. यादरम्यान सुंबुल देखील बेडरूममध्ये येते, परंतू सुंबुल आल्यावर दोघेही शांत बसतात. शालिन आणि टीनाच्या भांडनानंतर सुंबुल आनंदी दिसते. शालिन आणि गाैतममध्ये देखील जोरदार भांडणे होतात. निम्रतने देखील सुंबुलवर अनेक गंभीर आरोप केले.

गोरी अर्चनावर एवोकॅडो फेकल्याचा आरोप करते आणि त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होतो. अन्न फेकण्यावरून गोरी आणि अर्चना भांडताना दिसतात. या भांडणामध्ये अर्चनाची बाजू प्रियंका घेते. कारण टास्कमध्ये अर्चनाने प्रियंका विजयी व्हावी, यासाठी खूप मेहनत घेतलेली असते.

सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.