AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care : किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहात, जाणून घ्या ‘या’ काळात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत!

लोकांची जीवनशैली इतकी खराब झाली आहे की, जवळपास सर्वांनाच किडनी स्टोनचा त्रास ( Stone problem) सहन करावा लागतो आहे. यादरम्यान पोटात दुखणे इतके तीव्र असते की कधीकधी ते सहन करणे कठीण होते. किडनी स्टोनची समस्या पित्ताशयात असल्यास शस्त्रक्रियाच करावी लागते. पित्ताशयातून स्टोन वेळीच काढला नाही तर यकृताला संसर्ग होऊ शकतो.

Health care : किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहात, जाणून घ्या 'या' काळात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत!
किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये या फळांचा समावेश करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 9:10 AM
Share

मुंबई : लोकांची जीवनशैली इतकी खराब झाली आहे की, जवळपास सर्वांनाच किडनी स्टोनचा त्रास ( Stone problem) सहन करावा लागतो आहे. यादरम्यान पोटात दुखणे इतके तीव्र असते की कधीकधी ते सहन करणे कठीण होते. किडनी स्टोनची समस्या पित्ताशयात असल्यास शस्त्रक्रियाच करावी लागते. पित्ताशयातून स्टोन वेळीच काढला नाही तर यकृताला संसर्ग होऊ शकतो. या संसर्गामुळे कोलन कॅन्सर (Liver infection)  देखील होतो, त्यामुळे वेळेत शस्त्रक्रिया करणे चांगले. मात्र, औषधे आणि नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने छोटा किडनी स्टोन काढला जाऊ शकतो. किडनी स्टोनच्या समस्येदरम्यान आहाराची विशेष काळजी (Care) घ्यावी. अनेक वेळा लोक अशा गोष्टींचे सेवन करतात, ज्यामुळे हा त्रास आणखी वाढतो. या स्थितीत कोणती फळे खावीत आणि कोणती खाऊ नयेत. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

फळे : जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर, ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे ती फळे खा. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला डॉक्टर अधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. असे म्हटले जाते की जे लोक कमी पाणी पितात त्यांना अनेकदा किडनी स्टोनची समस्या उद्भवते. किडनी स्टोनची समस्या असल्यास तुम्ही टरबूज, खरबूज आणि नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता.

कॅल्शियमयुक्त फळे : किडनी स्टोनच्या वेळी किवी, काळी द्राक्षे आणि अंजीर यासारखी कॅल्शियमयुक्त फळे खावीत. असे म्हटले जाते की कॅल्शियममुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर तुम्ही इतर कॅल्शियम युक्त अन्नपदार्थही घेऊ शकता.

आंबट फळे: असे म्हटले जाते की लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत करते. एवढेच नाही तर त्यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते. सायट्रिक ऍसिडसाठी संत्री, मोसमी, पेरू आणि द्राक्षे यांचे सेवन करावे. मुतखड्याची समस्या दूर करण्यासोबतच या फळांचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

ही फळे अजिबात खाऊ नका!

किडनी स्टोनदरम्यान पचायला कठिण असलेली फळे अजिबात खाऊ नये. तज्ज्ञांच्या मते, डाळिंब, रताळे, आंबा आणि सुका मेवा खाणे टाळावे. असे म्हणतात की ही फळे खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. याशिवाय पॅकबंद आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळाच.

संबंधित बातम्या : 

तुमच्या डोळ्याच्या खालीही डार्क सर्कल आहेत?, ‘हे’ घरगुती उपाय करा आणि डार्क सर्कल दूर पळवा!

असे मसाले जे आरोग्यासाठी ठरतील ‘सुपरफूड’… 60 टक्के आजारांचा धोका टळतो

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.