AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाणून घ्या तुमच्या आरोग्याच्या स्टेप्सचं गणित, प्रत्येक पावलागणिक वाढतं आयुष्य!

पायी चालणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आता लोकं चालताना त्यांच्या किती स्टेप्स (पावलं) झाल्या, हे मोजत असतात. तर दररोज किती पावलं चाललं हे जाणून घेऊया.

जाणून घ्या तुमच्या आरोग्याच्या स्टेप्सचं गणित, प्रत्येक पावलागणिक वाढतं आयुष्य!
जाणून घ्या तुमच्या आरोग्याच्या स्टेप्सचं गणित, प्रत्येक पावलागणिक वाढतं आयुष्य! Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2022 | 3:36 PM
Share

नवी दिल्ली: पायी चालणं (walking) हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं, हे आपल्याला माहीत आहेच. मात्र आपण किती पावलं चाललो, याचा हिशोब ठेवणं (keeping the count) हेही खूप महत्वाचे असते. अनेक व्यक्ती एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त पावलं चालतात तर काही जण खूप हळूहळू चालत (slow walking) असतात. तर आज आपण जाणून घेऊया की पटापट चालणं चांगलं असतं की हळूहळू चालणं फायदेशीर ठरतं. तुमच्या प्रत्येक पावलाचं गणित जाणून घेऊया..

पायी चालण्याने हृदयविकाराचा धोका 25 टक्के कमी होतो. तसेच चालण्यामुळे अकस्मात मृत्यूचा धोका 35 टक्क्यांपर्यंत कमी होतो. चालण्याच्या व्यायामामुळे विसरणे किंवा विस्मृतीच्या आजाराचा धोका 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

अनेक अहवालांमधून ही माहिती समोर आली आहे की जलद चालणे, हे जास्त फायदेशीर ठरते. हळूहळू 10 हजार पावले चालण्यापेक्षा पटापट किंवा जलद 3000 पावले चालणे हे फायदेशीर ठरते. एकदम चालण्यापेक्षा संपूर्ण दिवस पटापट पाऊले टाकावीत.

एका मिनिटांत 90 पावले चालण्याचा प्रयत्न करावा. दररोज 3000 पावले चालणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जलद चालण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे हृदय विकाराचा धोका, कॅन्सर, विस्मृतीचा धोका कमी होतो.

जर तुम्ही हळूहळू चालत असाल तर तुमच्यासाठी 7500 पावलं पुरेशी आहेत, कारण ते 6 किलोमीटर अंतराइतके असते.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.