AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा एक निर्णय आणि पाकिस्तान हादरला, थेट पाकिस्तानच्या नेत्यांसोबत ते लष्करापर्यंत सर्वच..

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात भूमिका घेतली. पहिल्याच दणक्यात भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. एका मागून एक मोठे दणके भारताने पाकिस्तानला दिली. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे येत आहे.

भारताचा एक निर्णय आणि पाकिस्तान हादरला, थेट पाकिस्तानच्या नेत्यांसोबत ते लष्करापर्यंत सर्वच..
Indus Water Treat
| Updated on: Jul 07, 2026 | 12:49 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यामध्येच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आक्रमक भूमिकेत दिसला. भारताने ताबडतोब सिंधु जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केले. आता पाकिस्तान भीकेला लागला आहे. पाकिस्तानचा मोठा भाग याच पाण्यावर अवलंबून आहे. भारताने पाणी बंद केल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न पाकिस्तान पुढे उभा आहे. भारताने पहलगाममधील हल्ल्यानंतर 1960 चा सिंधु जल करार स्थगित केला. यादरम्यान पाकिस्तानला भारताने हा करार रद्द केल्याने वेढ लागले. नुकताच पाकिस्तानी सैन्याने मोठे विधान केले.

सेना प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या अध्यक्षतेच्या खाली झालेल्या 276 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंसमध्ये हा संकल्प घेण्यात आला की, सरकारच्या निर्देशानुसार आणि पाकिस्तानी जनतेच्या अपेक्षांनुसार, देशाच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सर्व पाऊस उचलली जातील. पाकिस्तानचे हक्काचे पाणी रोखले तर युद्ध कारवाई मानली जाईल. कोर कमांडर्सने सुरक्षा स्थितीची समिक्षा करत पाकिस्तानी सशस्त्र सैन्याच्या संचालन क्षमता आणि युद्ध तैयारीबद्दल भाष्य केले.

बैठकीमध्ये अफगान तालिबान नियंत्रण आंतकवादी संघटनांकडून पाकिस्तानमध्ये केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. 2 जुलै रोजी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी म्हटले की सिंधु जल संधी करार स्थगित केल्याने पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी रोखले जात आहे. दहशतवादी कारवाईंचे खोटे आरोप केले जात आहेत, हे अजिबात स्वीकारले जाणार नाही.

त्यांनी मोठा आरोप करत पुढे म्हटले की, हे मुळात स्पष्ट झाले पाहिजे की, खरोखरच दहशतवाद हाच मुद्दा आहे का? इस्लामाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना उपप्रधानमंत्री इसहाक डारने बोलताना म्हटले की, पाकिस्तान सिंधु जल करार रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात आहे. हा करार वैध आणि प्रभावीपणे तयार करण्यात आला. कोणताही एक पक्ष असा निर्णय घेऊ शकत नाही. सिंधु जल करारावरील स्थिगिती उठवण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की...
शरद पवार गट NDAमध्ये जाणार?; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर!
मोठी बातमी! शरद पवार गट NDAमध्ये जाणार? चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर! म्हणाले...
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्यावर जबाबदारी
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्...
6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून राऊतांचा...
Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास...
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन