AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..

नेपाळमधून मोठी बातमी पुढे येत आहे. मृतांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यासोबतच अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचावकार्य राबवले जात आहे. शोध सुरू आहे. मात्र, अनेक भागात मृतदेह तरंगताना दिसत आहेत.

ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
Nepal
| Updated on: Aug 28, 2026 | 8:29 AM
Share

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला. अनेल लोक बेघर झाली आहेत. बचावकार्य राबवले जात आहे. संकट अजूनही संपले नाही. भारताकडून नेपाळला मोठी मदत केली जात आहे. भारताने नेपाळमध्ये बचावकार्य राबवण्याचाही प्रस्ताव दिला. मात्र, तो प्रस्ताव नेपाळने नाकारला. त्यांना फक्त आर्थिक मदत हवी आहे. अमेरिकेनेही नेपाळला मदत करणार असल्याचे म्हटले. हे संकट संपले नसतानाच नेपाळमध्ये अजून एक संकट उभे आहे. चीनच्या सीमेजवळचा एक बॅरिअर लेक कोसळू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा नेपाळमध्ये महाप्रलय होऊ शकतो, असा इशारा चीनकडून देण्यात आला. नेपाळमध्ये बचावकार्य राबवले जात आहे. काही भारतीय पर्यटकही नेपाळमध्ये अडकली आहेत. या पर्यटकांना सुरक्षित काढण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे.

नेपाळमध्ये या पुरामुळे मोठी हानी झाली. पुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला. 1200 हून लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. भारतातील 290 नागरिकांसोबत संपर्क केला जात आहे. मात्र, या नागरिकांसोबत संपर्क होऊ शकत नाही. अजूनही नेपाळमध्ये पूरस्थिती निर्माण आहे. या महापुरात राज्यातील 114 नागरिक अडकले आहेत.

त्यापैकी 53 नागरिक सुखरूप आहेत. मानसरोवर भागत हे लोक सुरस्थित आहेत. नागपूरचे 106 प्रवासी काठमांडूकडे रवाना झाले आहेत. ग्लेशियरचा खालचा भाग तुटून सुमारे 1200 मीटर खाली दरीत कोसळला असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगितले जातंय. ल्हेंदे खोला नदीत हा भाग कोसळला. नेपाळवरील धोका अजूनही टळला नाही. नेपाळपुढे संकट हे कायम आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसोबत सतत संपर्क केला जात आहे. काही लोक सुरक्षित हॉटेलमध्ये असल्याचाही माहिती मिळतंय. नेपाळमधील विनाशकारी पुरामुळे अनेक कुटुंबे आपल्या कुटुंबापासून दुरावली आहेत. पुरामध्ये बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालये आणि मृतदेह ओळख केंद्राच्या फेऱ्या मारत आहेत. अनेक कुटुंब या पुरामुळे उद्धवस्थ झाली आहेत. त्यातच आता मृतांचा आकडा पुढे आला. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश