तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तान केले होते काबीज, तत्कालीन राष्ट्रपतींना लटकवले होते भर चौकात

28 सप्टेंबर 1996 रोजी नजीबुल्लाहला यांची हत्या करुन काबूलच्या एरियाना स्क्वेअरमधील एका खांबाला त्यांचा मृतदेह लटकवण्यात आला होता. खांबाला लटकवण्यापूर्वी त्यांना एका ट्रकच्या पाठी बांधून काबूलच्या रस्त्यावरुन ओढत नेले होते. त्याआधी डोक्यात गोळीही मारण्यात आली होती.

तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तान केले होते काबीज, तत्कालीन राष्ट्रपतींना लटकवले होते भर चौकात
तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तान केले होते काबीज, तत्कालीन राष्ट्रपतींना लटकवले होते भर चौकात
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 1:03 AM

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रपती भवनावरही कब्जा मिळवला आहे. अशाच प्रकारे तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तानवर कब्जा मिळवत तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांची निर्घृण हत्या केली होती. (The Taliban had invaded Afghanistan 25 years ago, the then president was hanged in Bhar Chowk)

खांबाला लटकवला होता मृतदेह

28 सप्टेंबर 1996 रोजी नजीबुल्लाहला यांची हत्या करुन काबूलच्या एरियाना स्क्वेअरमधील एका खांबाला त्यांचा मृतदेह लटकवण्यात आला होता. खांबाला लटकवण्यापूर्वी त्यांना एका ट्रकच्या पाठी बांधून काबूलच्या रस्त्यावरुन ओढत नेले होते. त्याआधी डोक्यात गोळीही मारण्यात आली होती. त्यांचा भाऊ शाहपूर अहमदझाईचा मृतदेहही त्यांच्या शेजारी लटकवण्यात आला होता. काबूल जिंकल्यानंतर अफगाणिस्तानचा शासक असल्याचा दावा करणाऱ्या तालिबानकडून ही विजयाची आणि हा एक काळ संपल्याची घोषणा होती. नजीबुल्लाह हे शेवटचे राष्ट्रपती होते जे अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत हस्तक्षेपाचे देन होते. नजीबुल्लाह यांना संयुक्त राष्ट्र संघातून बाहेर काढत तालिबान्यांनी त्यांची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार तालिबानला पाकिस्तान आणि अमेरिकेने उभे केले. जेणेकरून सोवियत संघांना अफगाणिस्तानातून हाकलून लावता येईल.

सोव्हिएत युनियनने नजीबुल्लाहला राष्ट्राध्यक्ष बनवले

वयाच्या 18 व्या वर्षी नजीबुल्लाह पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान (पीडीपीए) मध्ये सामील झाले होते. हा कम्युनिस्ट विचारसरणीचा पक्ष होता. 1987 मध्ये सोव्हिएत युनियनने नजीबुल्लाला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनवले. नजीबुल्लाह सोव्हिएतच्या मदतीने राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले. परंतु दीर्घकाळ चाललेल्या युद्धानंतर त्याला समजले की साम्यवादाशी चर्चा अफगाणिस्तानात होणार नाही. त्यामुळे त्याने पीडीपीए आणि इस्लामिक परंपरेतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी अफगाणिस्तानची राज्यघटना पुन्हा लिहिली, पीडीपीएची मक्तेदारी संपवली आणि अफगाणिस्तानचे नाव बदलून रिपब्लिक ऑफ अफगानिस्तान असे केले. त्याने पीडीपीएची प्रतिमा बदलून मार्क्सवादीकडून इस्लामिक पार्टी केली आणि नजीबच्या नावापुढे ‘उल्लाह’ लावले. (The Taliban had invaded Afghanistan 25 years ago, the then president was hanged in Bhar Chowk)

इतर बातम्या

केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार, कपिल पाटलांची ठाणेकरांना ग्वाही

Trisha Kar Madhu | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, MMS डिलीट करण्याची प्रार्थना

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.