मुंबई : अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा ‘भारत’ हा वादाच्या भोवऱ्याच सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या सिनेमाविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमाचं टायटल बदलण्यासंबंधी ही याचिका आहे. त्यामुळे आता सलमानच्या ‘भारत’वर संकट ओढवलं आहे. सामाजिक कार्यकर्ते विपिन त्यागी यांनी ही याचिका दाखल केली. ‘भारत’ या शब्दाचा व्यावसायिकरित्या वापर करणे चुकीचे […]
Follow us on
मुंबई : अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा ‘भारत’ हा वादाच्या भोवऱ्याच सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या सिनेमाविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमाचं टायटल बदलण्यासंबंधी ही याचिका आहे. त्यामुळे आता सलमानच्या ‘भारत’वर संकट ओढवलं आहे.