AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish kuber : कुबेरांवरील शाईफेकीचा संजय राऊतांकडून निषेध, शिवसेनेकडून संभाळून लिखानाचाही सल्ला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंंदवला आहे. गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही वादग्रस्त लिखान केले होते त्यावरून हा सर्व प्रकार सुरू झाला आहे.

Girish kuber : कुबेरांवरील शाईफेकीचा संजय राऊतांकडून निषेध, शिवसेनेकडून संभाळून लिखानाचाही सल्ला
sanjay raut
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 05, 2021 | 5:01 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये साहित्य संमेलाच्या ठिकाणी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीनंतर राज्यात पुन्हा राजकारण तापलं आहे. साहित्य संमेलन सुरू असताना असा प्रकार घडल्यानं त्यावर राजकीय गोटातून दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंंदवला आहे. गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही वादग्रस्त लिखान केले होते त्यावरून हा सर्व प्रकार सुरू झाला आहे.

संजय राऊतांकडून शाईफेकीचा निषेध

साहित्य संमेलाच्या ठिकाणी असा प्रकार करणे अत्यंत चुकीचं आहे, यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तर गिरीश कुबेर यांच्या लिखानात काही चुका असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असं मत संजय राऊत यांनी नोंदवलं आहे. मी ते लिखान अजून मी वाचलं नाही, त्यांच्या लिखानाबाबत मतभेद असू शकतात, तसेच छत्रपती संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह लिखान करणे चुकीचे आहे, तसे लिखान झाल्यास लोकांना वेदना होतात असंही राऊत म्हणाले आहेत.

कुबेरांवरील शाईफेकीवर मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया

गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पुस्तक लिहिले आहे, यात आक्षेप आहे लिखाण आहे असे समजते. छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रपुरुषांबद्दल लिहिताना जिथे अनेक लोकांच्या श्रद्धेचा विषय असताना इतिहासाचे दाखले देताना खूप सांभाळून लिहिलं बोललं गेलं पाहिजे, असे मत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जातात याचा विचार केला गेला पाहिजे. असंही कायंदे म्हणाल्या आहेत

शाईफेख हेही उत्तर नाही

तसेच शाईफेक करणे हे उत्तर नाही अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचा एक ठरलेला फॉर्म्युला आहे, त्यांनी केलं तर ते पुण्य दुसऱ्यांनी केलं तर ते पाप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ मुंबईत येतात आणि बॉलिवूडला उत्तर प्रदेशमध्ये नेण्यासाठी अनेक आमिष दाखवतात. अशी टीकाही मनिषा कायंदे यांनी केली आहे. मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Kishori Pednekar | ओमिक्रॉन येऊ नये यासाठी प्रयत्नशील : किशोरी पेडणेकर

Girish kuber : हे लिहल्यामुळे गिरीश कुबेरांवर नाशकात शाईफेक, काय होता मजकूर? वाचा सविस्तर

Bengal Crime: बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ