AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमाच्या जोरावर उभी केली 50 हजार कोटींची कंपनी, गर्लफ्रेंडला दिले यशाचे श्रेय

यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण या यशामागे कोणीतरी असतं ते आपल्याला मदत करत असतं. यश मिळवायचं असेल तर निस्वार्थ मदत करणारा कोणी तरी हवा असतो. कारण तोच आपल्याला मोटिव्हेट करत असतो. पुढे जाण्यासाठी सहकार्य करत असतो. अशा वेळी जोडीदारापेक्षा अजून चांगला व्यक्ती कोण असू शकतो.

प्रेमाच्या जोरावर उभी केली 50 हजार कोटींची कंपनी, गर्लफ्रेंडला दिले यशाचे श्रेय
nitin kamath
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 09, 2023 | 6:01 PM
Share

Nithin Kamath success Story : व्यवसाय किंवा करिअरमध्ये जर प्रगती करायची असेल तर परिश्रम करावे लागतात. चौकटीच्या बाहेर विचार करावा लागतो. जेणेकरुन काहीतरी नवीन करता येते. देशातील सर्वात मोठे ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Zerodha चे CEO आणि सह-संस्थापक नितीन कामत यांची सक्सेस स्टोरी आज आपण पाहणार आहोत. ज्यांनी व्यवसायात प्रगती तर केलीच पण अफाट पैसा देखील कमवला. त्यांनी आज 50 हजार कोटींची कंपनी तयार केली आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केली प्रेमकहाणी

नितीन कामत यांनी त्यांची प्रेमकहाणी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 20 वर्षांपूर्वी त्यांची भेट सीमा पाटील यांच्यासोबत झाली होती. त्या  एका कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. येथेच रात्रीच्या शिफ्टमध्ये त्यांची भेट झाली आणि पुढे दोघे लग्नाच्या बंधनात अडकले.

नितीन कामत सांगतात की, आज याच नातेसंबंधामुळे आपणि जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे त्यांनी यश मिळवले आणि कॉल सेंटरच्या नोकरीपासून ते 50 हजार कोटी रुपयांच्या कंपनीपर्यंतचा प्रवास केला.

नितीन कामत यांनी म्हटले की, कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. त्यामुळे सामंजस्यानेच नाते दृढ आणि अतूट होते. पण अनेकवेळा किरकोळ मतभेदांमुळे लोक नातं तोडतात.

दीर्घकालीन नातेसंबंधांचे महत्त्व

त्यांनी लिहिले आहे की, लोकं आता दीर्घकालीन नातेसंबंधांचे महत्त्व विसरले आहेत. जे वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे.

नितीन कामत यांच्या मताशी तुम्ही देखील सहमत असाल. ते म्हणतात की किरकोळ नाराजीमुळे नाते तोडून दुसऱ्यासोबत जगण्याचा निर्णय घेण्यापेक्षा तडजोड करुन त्याच जोडीदारासोबत राहा. कारण आपल्याला एकमेकांच्या गरजा आणि इच्छा कळालेल्या असतात. ते जर समजून घेतल्या तर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जोडीदार बदलून स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. उलट काहीवेळा अडथळे निर्माण होतात.

Follow Us
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री...
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री....
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....