AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips: ओले केस कधीही विंचरू नका, केस विंचरण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या!

आपण सर्वजण दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरतो. केस व्यवस्थित दिसण्यासाठी आणि स्टाइलिश दिसण्यासाठी आपण केस विंचरतो. परंतु जर योग्य प्रकारे केस विंचरले नाहीतर केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरावेत.

Hair Care Tips: ओले केस कधीही विंचरू नका, केस विंचरण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या!
केसांची काळजी
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 3:35 PM
Share

मुंबई : आपण सर्वजण दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरतो. केस व्यवस्थित दिसण्यासाठी आणि स्टाइलिश दिसण्यासाठी आपण केस विंचरतो. परंतु जर योग्य प्रकारे केस विंचरले नाहीतर केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरावेत. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. तसेच, रक्ताभिसरण देखील चांगले होते. पण बहुतेक सौंदर्य तज्ञ सांगतात की, केस ओले असताना कधीही विंचरू नका. (Follow these tips after washing your hair)

ओले केस विंचरू नका

जेव्हा केस ओले असतात. तेव्हा ते कमकुवत होतात. यामुळे जेव्हा तुम्ही केल ओले असताना विचरतात तेंव्हा केस मुळापासून तुटतात. जर तुम्ही वारंवार ओले केस विंचरत असाल तर तुम्हाला केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. ओल्या केसांना विंचरल्याने केस कुरळे होण्याची देखील शक्यता असते. आपण नेहमी केस धुण्याच्या अगोदर केस विंचरले पाहिजेत.

केस विंचरण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

नेहमीच केस पूर्णपणे सुकल्याशिवाय विंचरू नका. केस पूर्णपणे कोरडे होऊद्या. केस धुतल्यानंतर सर्वप्रथम सीरम लावून त्यांना मऊ करा. त्यानंतर केस विचरा किंवा बोटांच्या मदतीने केसांमधील गाठी हळूहळू काढण्याचा प्रयत्न करा. काही लोक फक्त केसांच्या वरच्या बाजूला कंगवा करतात. मात्र, तसे न करता आपले संपूर्ण केस विंचरा.

दररोज शॅम्पूने केस धुणे

अनेक जण फ्रेश राहण्यासाठी दररोज शॅम्पूने केस धुतात. मात्र दररोज शॅम्पूने केस धुणे तुम्हाला महागात पडू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज शॅम्पूने केस धुतल्याने केस खराब होतात. त्यामुळे एक किंवा दोन दिवसाआड केस धुवावेत.

केसांना तेल न लावणे

दररोज फ्रेश लूकसाठी अनेकजण केसांना तेल लावत नाही. त्यामुळे केस रुक्ष होतात. केस रुक्ष झाल्याने ते कंगव्याने नीट विंचरता येत नाही आणि केस तुटतात. नियमित केस तुटल्याने तुम्हाला हळूहळू टक्कल पडायला लागते. त्यामुळे नियमित तेल लावा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips after washing your hair)

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?