AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | पुदिना आणि तुळशीच्या पानांचे अशाप्रकारे सेवन करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा!

अनेक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे लोक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचे सेवन करतात. विशेषत: उन्हाळ्यात लोक आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करतात. पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी पुदिन्याची पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्या.

Health | पुदिना आणि तुळशीच्या पानांचे अशाप्रकारे सेवन करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा!
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 4:04 PM
Share

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना वाढलेले वजन कमी (Weight loss) करायचे आहे. मात्र, सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा डाएटसाठी आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. कारण सकाळी 7 ला आॅफिससाठी (Office) निघावे लागते आणि थेट रात्री घरी येण्यासाठी 9 पेक्षाही अधिक टाईम होतो. दिवसभरातील आॅफिसमध्ये कामाचा तणाव यामुळे आल्यानंतर कोणालाही जिमला किंवा इतर व्यायाम करायला अजिबात जाऊ वाढत नाही. परिणामी वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. एकदा जर वजन वाढण्यास सुरूवात झाली तर आरोग्याच्या अनेक समस्या (Problem) निर्माण होण्यास सुरूवात होते. मात्र, वजन कमी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण व्यायाम न करता काही खास पेयांचा आहारामध्ये समावेश करून देखील वजन कमी करू शकतो.

पुदिना

अनेक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे लोक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचे सेवन करतात. विशेषत: उन्हाळ्यात लोक आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करतात. पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी पुदिन्याची पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्या आणि ते पाणी प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.

तुळशी

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तुळस आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे तुळस वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी तुळशीची पाने एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी कोमट करून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी तुळशीचे पाने भिजवलेले पाणी पिल्याने तुम्ही तणावमुक्त राहू शकता. कारण तुळसमध्ये हार्मोन्स कोर्टिसोल असते ज्यामुळे ताण कमी होतो. तुळशीचे पाणी पिल्याने चिंता आणि नैराश्य कमी होते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.