AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Corona | रायगड जिल्ह्यात 1172 रुग्णांची कोरोनावर मात, 368 जणांवर उपचार

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत स्वत:च्या इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर 1103 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Raigad Corona Patient) केली आहे.

Raigad Corona | रायगड जिल्ह्यात 1172 रुग्णांची कोरोनावर मात, 368 जणांवर उपचार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 12, 2020 | 9:01 AM
Share

रायगड : रायगड जिल्ह्यात आतापर्यंत स्वत:च्या इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर 1103 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Raigad Corona Patient) केली आहे. तर काल (11 जून) 69 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यासोबत जिल्ह्यात काल 56 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली (Raigad Corona Patient) आहे.

जिल्ह्यात काल दिवसभरातही पनवेल मनपा-55, पनवेल ग्रामीण-2, उरण-1, कर्जत-7, अलिबाग-2 तळा-2, असे एकूण 69 नागरीक कोरोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

जिल्ह्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-229, पनवेल ग्रामीण-60, उरण-10, खालापूर-3, कर्जत-7, पेण-10, अलिबाग-5, मुरुड-3, माणगाव-6, तळा-2, म्हसळा-11, महाड-15, पोलादपूर-7 अशी एकूण 368 झाली आहे.

कोरोनाबाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-596, पनवेल ग्रामीण 198, उरण-159, खालापूर-10, कर्जत-24, पेण-13, अलिबाग-36, मुरुड-13, माणगाव-46, तळा-10, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-2, पोलादपूर-13 अशी एकूण 1172 आहे.

आतापर्यंत पनवेल मनपा-36, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-3, अलिबाग-3, मुरुड-2, तळा-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-5, पोलादपूर-1 असे एकूण 67 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते कोरोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

जिल्ह्यात काल दिवसभरात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही. आतापर्यंत जिल्ह्यातून 5 हजार 023 नागरिकांच्या स्वॅब चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 3 हजार 318 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत तर 98 नागरिकांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

संबंधित बातम्या :

Corona Updates : राज्यात तब्बल 3607 कोरोना रुग्णांची वाढ, 152 जणांचा मृत्यू

Immunity booster tips | तुळस, सुंठ, दालचिनी, रोगप्रतिकार शक्तीसाठी राज्य सरकारच्या टिप्स

हाताचे चुंबन घेऊन उपचाराचा दावा, भोंदूबाबाचा कोरोनाने मृत्यू, 19 भक्तही पॉझिटिव्ह

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस