AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांना हे कळायला पाहिजे की…, संजय गायकवाड यांचा हल्लाबोल

या राज्यपालाला आपल्या राज्याचा इतिहास माहीत नाही. या राज्यपालांना राज्य काय आहे हे कळत नाही.

राज्यपालांना हे कळायला पाहिजे की..., संजय गायकवाड यांचा हल्लाबोल
संजय गायकवाड
| Edited By: | Updated on: Nov 21, 2022 | 6:41 AM
Share

बुलडाणा : भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. कोश्यारी यांनी यापूर्वी तीन-चार वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडविला. अशा महान व्यक्तीबद्दल त्याचं राज्याच्या राज्यपालांनी एकेरी उल्लेख करणं कितपत योग्य आहे, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.

ज्यांना छत्रपती म्हटलं जातं त्यांना एकेरी भाषेत शिवाजी म्हणतात. शिवाजी जुने झाले. या राज्यपालांना कळायला पाहिजे की, शिवविचार हा कधी जुना होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जगातल्या कोणत्याही महापुरुषाशी करता येऊ शकत नाही, असं मतही संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.

या राज्यपालाला आपल्या राज्याचा इतिहास माहीत नाही. या राज्यपालांना राज्य काय आहे हे कळत नाही. अशा व्यक्तीला राज्यपाल पदावर ठेवून काही उपयोग नाही. मराठी मातीतला माणूसच राज्यपाल पदी ठेवावा, अशी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना संजय गायकवाड यांनी विनंती केली. या राज्यपाल कोश्यारी यांना दुसरीकडं पाठवावं, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीही या वादात उडी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हे राज्य खपवून घेणार नसल्याचंही संजय गायकवाड म्हणाले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.