AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे म्हणाले, समोर क्रिकेटचं बोर्ड आहे, त्यावर टोटल लिहिलंय, तुम्ही मला…

नाशिक येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये सत्ता येताच केलेल्या कामांना उजाळा दिला.

राज ठाकरे म्हणाले, समोर क्रिकेटचं बोर्ड आहे, त्यावर टोटल लिहिलंय, तुम्ही मला...
Raj Thackeray
| Updated on: Jan 09, 2026 | 11:33 PM
Share

राज ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे म्हणाले की नाशिकमध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा नाशिक पालिकेवर ७०० कोटीचे कर्ज होते. आम्ही महापालिका कर्जमुक्त केली आहे. आमच्या पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडून आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी महापालिका होती. रस्ते उत्तम केले होते. दर पावसाळ्यात पत्रकारांना चॅनलचे लोकं विचारायची खड्डे पडतात. मी इथल्या कंत्राटदारांची बैठक बोलावली होती. हे बजेट, तुमच्याकडे पैसे मागितले तर मला सांगा. बजेटमध्ये उत्तम रस्ते केले नाही आणि खड्डा पडला तर त्यात उभा करून मारेन असा दम दिला.नाशिकमध्ये उत्तम रस्ते झाले आणि हे होऊ शकते. या लोकांना कळू शकत नाही. पाच वर्षात फडणवीस येऊन काय बोलून गेले. ते झालं का सांगा असाही सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, उड्डाण पूल, रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, आदिवासी प्रबोधिनी अशा घोषणा केल्या होत्या.राज ठाकरे पुढे म्हणाले की,’ देवेंद्र फडणवीस यांनी काही केले नाही आणि म्हणे नाशिक दत्तक घेणार धर्माच्या नावावर झुंजवत आहे. लाडकी बहीण योजनेत दीड हजार दिले. महागाई किती वाढली. तुमचे दीड हजार निघून गेले. सिलिंडर १५०० रुपये. कुठे टिकणार आहे दीड हजार रुपये. तुमची मुलं काय विचार करतील.आमच्या भवितव्याकडे कोणी पाहिलं नाही. का तर आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले. आमचं भविष्य असंच गेल असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की सभोवतालचं वातावरण बकाल आहे. त्यामुळे पोरं दुसरीकडे शिकायला जात आहेत. कशाचा काही आटोक्यात नाही. अशा लोकांच्या हाती शहरं देणार आहात का. आनंद महिंद्रा, अंबानी टाटापासून सर्व आणली. ही माणसं कधी कुठल्या शहरात गेली नाही. प्रकल्प उभे केले. पाहायला काय मिळालं पराभव. ज्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडला. आजही तेच चालू आहे. आज पैसे घ्याल. किती दिवस पैसे टिकणार आहे. तेवढ्या किंमतीसाठी शहर दावणीला बांधत आहोत. याचाही विसर पडला असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 निवडणुका हा नुसता खेळ केलाय का ?

राज ठाकरे यांनी कशासाठी निवडणुका लढवायच्या. निवडणुका हा नुसता खेळ केलाय का ? पैसे घ्यायचे मतदान करायचं आणि पाच वर्ष बोंबलत राहायचं. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा तुम्ही असे सांगत राज ठाकरे पुढे म्हणाले की  तुमच्या चिल्ल्यापिल्यांच भविष्य चांगलं करायचं असेल तर तुम्ही शिवसेना आणि मनसेच्या हाती सत्ता द्या. पुन्हा चांगलं नाशिक घडवल्याशिवाय आपलं राहणार नाही असेही आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे पुढे म्हणाले की क्रिकेटचा बोर्ड आहे, समोर. तिथे लिहिलंय टोटल. शिवसेना आणि मनसेचे किती नगरसेवक निवडून देणार. मला तिथे १०० चा आकडा पाहिजे. कुठेही गाफिल राहू नका. सज्ज व्हा असे आदेश राज ठाकर यांनी यावेळी दिला.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?