AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! अतिमुसळधार पावसाचे दिवस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, थेट..

राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. सर्वदूर पाऊस कोसळताना दिसत आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

सावधान! अतिमुसळधार पावसाचे दिवस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, थेट..
Heavy rainfall
| Updated on: Jul 01, 2026 | 7:12 AM
Share

पाऊस राज्यात सर्वदूर कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. कोकणासह अन्य भागात पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईत कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पाऊस कोसळत होता. सकाळीही पाऊस सुरूच आहे. सिंधुदुर्ध जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्यांना आधार मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या आहेत. आता शेतकऱ्यांची पेरण्याची तयारी सुरू झाली. अजूनही राज्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. चांगल्या पावसाची शेतकरी वाट पाहात आहेत. आजही भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा मोठा अलर्ट जारी केला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुढील 8 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. आज 1 जुलैपासून पाऊस अधिक कोसळण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मॉन्सून दाखल झाला. आता जुलै महिन्यात पावसाचा जोर अधिक असेल. 1 जुलै म्हणजेच आजपासूनच पाऊस अधिक कोसळेल, असा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, डोबिंवली, कल्याण या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. जुलै महिन्यात पाऊस काळ अधिक असेल. 29 जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील 8 दिवसा दमदार पाऊस राज्यात होईल. ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याची घटना समोर आली. उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी, गोरेगावसह सर्व भागात संध्याकाळपासून पाऊस सुरू आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.

पावसामुळे गावाच्या शेजारील असलेल्या ओढ्याला पूर, पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची माहिती मिळतंय.  मंगलबाई शेषराव खंडागळे असे पुरात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. गावकऱ्यांकडून वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरू केला. शेतकरी महिला शेतातून गावाकडे येत असताना ही घटना घडली. परभणीत पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात पाणी देखील साचले.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ