AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

60 वर्षीय आजोबा, 59 वर्षीय आजी; असे जुळून आले तार

या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पुढाकार घेतला. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला.

60 वर्षीय आजोबा, 59 वर्षीय आजी; असे जुळून आले तार
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 03, 2023 | 5:10 PM
Share

जळगाव : एका लग्नाची दुसरी गोष्ट, असा काहीसा अनोखा विवाह सोहळा झाला आहे. या विवाह सोहळ्यात 60 वर्षीय आजोबांनी बेघर निवारा केंद्रातील 59 वर्षीय आजी सोबत लग्नगाठ बांधली. एकमेकांना आधार देण्यासाठी नव्या संसाराला सुरुवात केली आहे. धरणगाव येथील एडवोकेट हरिहर पाटील यांच्या पत्नीचे डिसेंबरमध्ये निधन झाले. हरिहर पाटील हे स्वतः दृष्टी दोषामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे मुलींच्या विवाहानंतर पुढील आयुष्यासाठी हरिअर पाटील यांना आधाराची गरज होती. यातूनच बेघर किंवा अनाथ महिलेशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. हरिहर पाटील यांनी जळगाव महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील मीना चौधरी या आजीशी भेट घेतली. त्यानंतर दोघांचीही मनं जुळून आली. त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

एकमेकांच्या आधारासाठी

या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पुढाकार घेतला. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यासाठी महापौर जयश्री महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. एकमेकांना आधार देण्यासाठी आपण विवाह बंधनात अडकले असल्याची प्रतिक्रिया यावी या नवविवाहित आजी-आजोबांनी दिली आहे.

समाजाची भीती मागे पडते

ज्येष्ठ झाल्यानंतर खऱ्या अर्थानं साथीदाराची गरज पडते. सुख-दुःख समजून घेण्यासाठी कुणीतरी पाहिजे असते. पती किंवा पत्नी गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक एकाकी पडतात. पण, या वयात लग्न केल्यास समाज काय म्हणेल अशी भीती असते. मात्र, या सर्व बाबी आता मागे पडत आहेत. सुशिक्षितच नव्हे तर काही कमी शिकलेले लोकंही एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. असंच काहीस या नवदाम्पत्याबाबत घडलं.

Follow Us
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात, पुण्यात असं काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...