AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिकांनी जो निकाहनामा ट्विट केलाय तो खरा आहे, मौलानांनी खरं खरं सांगितलं, सहीसुद्धा दाखवली !

नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. आता ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत.

नवाब मलिकांनी जो निकाहनामा ट्विट केलाय तो खरा आहे, मौलानांनी खरं खरं सांगितलं, सहीसुद्धा दाखवली !
Maulana Muzammil Ahmed
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 27, 2021 | 1:14 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. आता ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे.

मौलाना मुज्जमिल अहमद नेमकं काय म्हणाले?

समीर आणि शबाना हे दोन्ही मुस्लीम असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं काझीनं निकाह लावला. जर दोन्हीपैकी एकजण मुस्लीम नसते तर त्यांचा निकाह झाला नसता. समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखे़डे हे मुस्लीम होते त्यामुळे त्यांचा निकाह झाला. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे. समीरच्या लग्नावेळी सर्वजण मुस्लीम असल्याचं सांगण्यात आलं होतं. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नावेळचा फोटो दाखवला असता तो देखील खरा असल्याचं मौलाना म्हणाले.

निकाह का झाला?

मुलगा आणि मुलगी मुस्लीम असल्याशिवाय काझी निकाह लावत नाही. शरियतनुसार मुलगा किंवा मुलगी मुस्लीम नसल्यास काझी निकाह लावत नाही, असं मौलना मुज्जमिल अहमद यांनी म्हटलंय. दोघेही मुस्लीम होते त्यामुळे निकाह लावण्यात आला, असं मौलाना म्हणाले. शरियतच्या कायद्यानुसार साक्षीदार देखील मुस्लीम हवेत, असं ते म्हणाले. समीर आणि शबाना यांच्यात तलाक झाल्याचं तुमच्याकडूनचं कळाल असल्याच ते म्हणाले. समीरचे वडिल दाऊद मुस्लीम असल्यानंचं निकाह लावण्यात आला, असं मौलाना मुज्जमिल अहमद म्हणाले.

समीर वानखेडेंच्या वडिलाचं नाव दाऊद कसं?

निकाहनाम्यावर समीर वानखेडेंनी दाऊन नाव लिहिलं. त्यानंतर काही झाल्यास आम्हाला काही माहिती पण त्यावेळी निकाहनामन्यावर दाऊद लिहिण्यात आलं, असं मौलाना मुज्जमिल अहमद म्हणाले.

इतर बातम्या:

जावयाला अटक केल्यानं आकसापोटी आरोप, नवाब मलिकांच्या विरोधात कोर्टात जाणार, समीर वानखेडेंच्या वडिलांची माहिती

‘मिस्टर फडणवीसांकडून खंडणीखोर सैतानाची तरफदारी’, दादरा नगर-हवेलीत संजय राऊतांचा पलटवार

Maulana Muzammil Ahmed said Nikahnama tweeted by Nawab Malik is true

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक