AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठी कारवाई, आतापर्यंत वसूल केलेल्या दंडाची रक्कम चक्रावून टाकणारी

मुंबईत मास्कच्या कारवाईला वेग आला आहे. दररोज जवळपास 10 हजार नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मास्क न घालणाऱ्या दररोज 10 हजार लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यातून दिवसाला लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठी कारवाई, आतापर्यंत वसूल केलेल्या दंडाची रक्कम चक्रावून टाकणारी
मास्क
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 27, 2021 | 9:08 AM
Share

मुंबई : मुंबईत मास्कच्या कारवाईला वेग आला आहे. दररोज जवळपास 10 हजार नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मास्क न घालणाऱ्या दररोज 10 हजार लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यातून दिवसाला लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. गेल्या महिन्यात दररोज 5000 लोकांवर कारवाई होत होती , आता सर्व अनलॉक झाल्यावर दहा हजार नागरिकांवर कारवाई होत आहे. आतापर्यंत 34 लाख नागरिकांवर कारवाई झाली असून, तब्बल 60 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या तोंडावर जर मास्क नसेल तर तातडीने पावती फाडून दंडात्मक कारवाई केली जाते. घराबाहेर वावरताना मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र तरीही काही लोक विनामास्क फिरताना दिसतात. पण अशा लोकांवर पालिकेचे कर्मचारी किंवा क्लीनअप मार्शल्सकडून कारवाई केली जाते.

कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. राज्यात कोरोनाबाधित मृतांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. शनिवारी 25 सप्टेंबरला 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता काल म्हणजे रविवारी 26 सप्टेंबरला 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दैनंदिन रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

दिलासादायक चित्र

शिवाय कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही घटल्याने, राज्यातील आजची कोरोनास्थिती दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात राज्यात 3 हजार 206 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परवा म्हणजे शनिवारी ही संख्या 3 हजार 276 इतकी होती. तर काल रविवारी दिवसभरात एकूण 3 हजार 292 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

काल राज्यात झालेल्या 36 रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबरच राज्यात एकूण 63 लाख 64 हजार 27 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के इतके झाले आहे.

संबंधित बातम्या  

Pune Corona | पुण्यात रेकॉर्डब्रेक कमाई, विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल 45 कोटी रुपये वसूल

गणेशोत्सवाच्या काळात मास्क न घालण्याची चूक पडेल महागात; वाचा मुंबई पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा