मुंबईत भरधाव डंपरने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू

एका भरधाव डंपरने रस्त्यावरील तीन पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली (Mumbai lower parel Accident) आहे.

मुंबईत भरधाव डंपरने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 8:10 AM

मुंबई : एका भरधाव डंपरने रस्त्यावरील तीन पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली (Mumbai lower parel Accident) आहे. यात एका 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल (24 फेब्रुवारी) रात्री उशिरा करी रोड परिसरात हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (24 फेब्रुवारी) रात्री जवळपास 11.30 वाजता करी रोड स्टेशन बाहेर एका भरधाव डंपरने तिघांना चिरडले. यात 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर आहेत. जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरु (Mumbai lower parel Accident) आहे.

या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांना आक्रमक पावित्रा धारण करत रस्ता बंद केला. रात्री 11 नंतर अनेक मोठेमोठे डंपर या रस्त्यावरुन जातात. हे डंपर चालवणारे अनेक ड्रायव्हर हे नशेत असतात.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. हा चालक नक्की नशेत होता का? याबाबत पोलीस तपास सुरु आहे. अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली (Mumbai lower parel Accident) नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.