उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख ही दुष्काळी जिल्हा अशीच राहिली आहे. मात्र, तुळजाभवानी मंदिर आणि नळदूर्ग किल्ल्यामुळे जिल्ह्याची ओळख सर्वदूर आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक तुळजापूरला येतात. त्याचवेळी अनेक भाविक आणि अन्य पर्यटक तुळजापूरपासून साधारण 33 किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदूर्ग किल्ल्याला भेट देतात. अशा नळदूर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व आणि वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. (Historical significance and features of Naldurg fort in Osmanabad district)