AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई पोलीस दलातील 514 कर्मचार्‍यांच्या बदल्या

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या आदेशानुसार 514 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई पोलीस दलातील 514 कर्मचार्‍यांच्या बदल्या
| Updated on: Sep 08, 2020 | 11:15 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या आदेशानुसार 514 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणाऱ्या पोलिसांच्या बदल्या रखडल्या होत्या (Navi Mumbai 514 Police Transfers).

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पाच हजारांहून अधिक पोलीसबळ आहे. एका जागेवर सहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय बदल्या करण्यात येतात. दरवर्षी मे महिन्यात पार पाडली जाणारी ही प्रक्रिया लॉकडाऊन लागू असल्यामुळे गृह विभागाकडून स्थगित करण्यात आली होती. मात्र, नव्या आयुक्तांनी कार्यभार सांभाळल्यानंतर दोन दिवसांमध्ये ही प्रकिया मार्गी लावली आहे.

सुरुवातीस एकूण 531 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र, त्यातील 15 जणांच्या बदल्या विविध कारणांसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. एकूण 514 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पोलीस शिपाई, नाईक, हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

Navi Mumbai 514 Police Transfers

संबंधित बातम्या :

बिलासाठी फोर्टिस रुग्णालयाचा आडमुठेपणा, नवी मुंबईतील नामांकित डॉक्टरचा मृतदेह देण्यास नकार

नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा, विजेत्यांना खेळण्यातील विमान आणि हेलिकॉप्टर

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.