AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli | भामरागडच्या प्रशासकाला हायकोर्टाची नोटीस, आठ ग्रामसभा अवैध कशा ठरविल्या?

आठ ग्रामसभा अवैध ठरवणाऱ्या नगरपंचायतीच्या प्रशासकाला व जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. ही गावे नगर पंचायतीमध्ये समाविष्ट केली होती. त्यानंतर प्रशासकाने याठिकाणी ग्रामसभा नाही. या अवैध आहेत, असे सांगितले. त्यावर ग्रामसभेच्या नागरिकांना आक्षेप घेतला. या यामुळं पेसा कायद्याने दिलेले त्यांचे अधिकार कमी होणार होते.

Gadchiroli | भामरागडच्या प्रशासकाला हायकोर्टाची नोटीस, आठ ग्रामसभा अवैध कशा ठरविल्या?
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या प्रशासकाला नोटीस. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 5:00 AM
Share

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुका (Bhamragad Taluka) अंतर्गत हेमलकसा, दुबागुळा, कॉइनगुडा, तारगाव, मेडपल्ली, हिमपट्टी, बिजरु व भामरागड या गावांतील ग्रामसभा अवैध असल्याचे नगरपंचायत (Nagar Panchayat) प्रशासकांनी ठरवले होते. भारती वसंत इष्ठाम नामक महिलेने नागपूर कोर्टात रिट पिटीशन दाखल केली. भामरागड तालुक्यात वन हक्क कायदा 2006 पासून लागू आहे. पेसा कायदा संसदेने लागू केला होता. पेसाचे अनेक नियम लागू असताना ग्रामसभा अवैध ठरण्याचे आदेश काढलेल्या भामरागड नगर पंचायत प्रशासक व जिल्हाधिकार्‍यांना खंडपीठाने नोटीस बजावली. मुख्याधिकारी व जिल्हाधिकार्‍यांना (District Collector) तीन आठवड्यांत नोटीसचे उत्तर देण्याचे आदेश दिले. आठ ग्रामसभा अवैध ठरवणाऱ्या नगरपंचायतीच्या प्रशासकाला व जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. ही गावे नगर पंचायतीमध्ये समाविष्ट केली होती. त्यानंतर प्रशासकाने याठिकाणी ग्रामसभा नाही. या अवैध आहेत, असे सांगितले. त्यावर ग्रामसभेच्या नागरिकांना आक्षेप घेतला. या यामुळं पेसा कायद्याने दिलेले त्यांचे अधिकार कमी होणार होते.

ग्रामसभेला होणारे फायदे

पेसा कायदा कायदा ज्या भागात लागू होतो त्याचे फायदे मिळतात. ग्रामसभा अंतर्गत येणाऱ्या जंगलातील वनउपज, वन औषध, तेंदू संकलन व बांबु विक्रीचा पुरेपूर फायदा ग्रामसभेला होतो. जंगलातून मिळालेले उत्पन्न ग्रामसभेला मिळते. तेंदू संकलनातून मोठे उत्पन्न ग्रामसभेला मिळत असते. हजारो कुटुंबाला मोठा उत्पन्न देणारा गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचा रोजगार आहे. आदिवासी ८० टक्के लोक उदरनिर्वाह करतात. ग्रामसभेअंतर्गत कामे झाली पाहिजे, अशी गावकऱ्यांची मागणी ग्रामसभा निधी येतो.

तेंदुपत्ता रोजगार देणार उद्योग

काम ग्रामसभेला अध्यक्ष आणि सदस्य करतात. पेसा सात, न गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता हा आदिवासींना रोजगार देणारा मोठा उद्योग. तेंदुपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामपंचायतीला मिळाले. याचा फायदा गावातील नागरिकांना होतो. कित्तेक गावे यामुळं सधन झालीत. गावातील तेंदुपत्त्यावर गावाचाच अधिकार असा हा पेसा कायदा आहे.

Photo Bhandara Tiger | अबब एकाच वेळी सात वाघांचे दर्शन! उमरेड-करांडला अभयारण्यात सुर्या वाघाचं कुटुंब

Chandrapur | जलयुक्त शिवाय योजनेत गैरव्यवहार, तपास अहवालात फेरफार केल्याचा आरोप, प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.