कणकवली: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला अतिरेक्यांचा धोका होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुखांना मातोश्री सोडायला सांगितले. तेव्हा बाळासाहेबांनी मलाच त्यांच्या संरक्षणासाठी बोलावलं. अज्ञातस्थळी मला घेऊन गेले. उद्धव ठाकरेंना नाही, असा पलटवार नारायण राणे यांनी केला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे अज्ञातस्थळी असल्याच्या अनुभवालाही उजळणी दिली. (narayan rane remember balasaheb thackeray, read What exactly said)