Nandurbar | नंदुरबारकरांवर पाणीकपातीचे संकट, दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार…

शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान मनपा प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 38 मिलिमीटर पाऊस झाल्याची शासकीय नोंद आहे. 59 मि.मी अक्कलकुवा, 42 मि.मी शहादा, 38 मि.मी नंदुरबार, 21 मि.मी नवापूर, 16 मि.मी धडगाव, 14 मि.मी तळोदा नंदुबार शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणांमध्ये अवघ्या 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Nandurbar | नंदुरबारकरांवर पाणीकपातीचे संकट, दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 8:35 AM

मुंबई : नंदुरबार (Nandurbar) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा कमी झालायं. यामुळे मनपा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून आजपासून शहरामध्ये दोन दिवस आड करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळा सुरू होऊन जवळजवळ महिना उलटत आला आहे. मात्र, पाहिजे तसा पाऊस (Rain) न झाल्याने आता नंदुरबारकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नंदुरबार शहरासोबतच जिल्ह्यात देखील पाणीकपातीचे संकट आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि 12 लघु प्रकल्पही ठणठणाट झाले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत धरणातील पाणीसाठा वाढत नाही तोपर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा (Water supply) केला जाणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मनपा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान मनपा प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 38 मिलिमीटर पाऊस झाल्याची शासकीय नोंद आहे. 59 मि.मी अक्कलकुवा, 42 मि.मी शहादा, 38 मि.मी नंदुरबार, 21 मि.मी नवापूर, 16 मि.मी धडगाव, 14 मि.मी तळोदा नंदुबार शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणांमध्ये अवघ्या 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पेरणी देखील खोळंबली आहे ृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेला आहे की 75 ते 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत कुठलाही शेतकर्‍यांनी पेरणी करू नये.

हे सुद्धा वाचा

महिना उलटूनही 75 ते 100 मिलिमीटर पाऊस नाही

जवळपास महिना उलटून गेला असला तरी देखील 75 ते 100 मिलिमीटर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. त्यामुळे मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. राज्यामधील अनेक शहरांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीयं. मात्र, नंदुरबार जिल्हाकडे यंदा पावसाने पाठ फिरवल्याचे दिसते आहे. मान्सून राज्यात दाखल होऊन जवळपास महिना झाला आहे, इतर जिल्हातील शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतलीयं. मात्र, पाऊस कमी असल्याने नंदुरबार जिल्हातील शेतकऱ्यांना अद्याप पेरणी करता आली नाहीये.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.