AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Walse Patil: राज्यात तर आपलं सरकार आहे परंतु दिल्लीत ही आपल सरकार पाहिजे – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ऊन , वारा , पावसाची परवा न करता रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून फिरत असतो शरद पवार सतत लोकांसाठी काहींना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत.आज प्रकृती नसताना सगळं करत असताना काही लोक पवार साहेबावर विनाकारण काही संबध नसताना खालच्या भाषेत. टीका केली जाते.

Dilip Walse Patil: राज्यात तर आपलं सरकार आहे परंतु दिल्लीत ही आपल सरकार पाहिजे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Home Minister Dilip Walse PatilImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 2:09 PM
Share

शिरूर – आमचं राज्यात सरकारला पाहीजे, परंतु केंद्रातल सरकार (central  government)देखील सरकार हवंय , त्यासाठी पवारसाहेब देशातील सर्व पक्षातील नेत्याना एकत्र करण्याच काम करत आहेत. नव्याने काही मांडण्याचा व करण्याच प्रयत्न करत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी शिरूरमध्ये बोलताना दिली आहे. गेली 50  वर्षे शरद पवार सातत्यानं कार्यरत आहे. आजही वयाच्या 80 पार केल्यानंतरही तो माणूस एकही दिवस थांबायला तयार नाही दररोज कुठेना कुठे तरी दौरा आहे. ऊन , वारा , पावसाची परवा न करता रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून फिरत असतो शरद पवार साहेब(Sharad Pawar ) सतत लोकांसाठी काहींना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत.आज प्रकृती नसताना सगळं करत असताना काही लोक पवार साहेबावर विनाकारण काही संबध नसताना खालच्या भाषेत. टीका केली जाते. त्यावेळी त्याचे उत्तर द्यायला आमचे स्टेजवरील तसेच समोर बसलेले लोक पुढे का येत नाहीत असा खोचक सवाल गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचारला आहे.

भाजपा सरकारने दिलेले आश्वासने अपूर्ण

आज दिल्लीत बसलेल्या भाजप सरकारने आपल्याला2014 पासून आश्वासन दिली. त्या भाजपा सरकारला आश्वासन पूर्ण करत आली नाहीत अशी टीकाही दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे, उद्योगधंदे खाली गेलेत, रोजगारांच्या संधी कमी झाल्यात,महागाई वाढत आहे. केंद्र सरकार एक एक प्रकल्प बाजारात विकायला लागलाय उत्पादनाच साधनच नाही विकायचं आणि मजा. करायचं ही भूमिका दिल्लीच्या सरकारची आहे म्हणून राज्यात तर आपलं सरकार पाहिजे आणि दिल्लीत ही आपल सरकार पाहिजे या साठी शरद पवार हे देशाचे नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सर्व स्तरातून निषेध

अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरातून तिचा निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिला18 मे पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. सामाजिक, राजकीय , सांस्कृतीक क्षेत्रातून तिच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.