AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुणे महामार्गावर घडली भयानक घटना; दगडफेकीत प्रवासी जखमी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ मुंबईकडे येणाऱ्या लेनवर विचित्र घटना घडली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर घडली भयानक घटना; दगडफेकीत प्रवासी जखमी
| Updated on: Oct 09, 2022 | 11:33 PM
Share

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ एक भयानक घटना घडली आहे. महामार्गावर एका खाजगी बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवासी भयभित झाले आहेत. पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ मुंबईकडे येणाऱ्या लेनवर विचित्र घटना घडली आहे. एका लक्झरी बस वर अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे.

या दगडफेकीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. या दगडफेकीत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक करण्याता आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही देखील पोलिसांनी सुरु केली आहे.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.