AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : उल्हासनगरमध्ये मोबाईल चोरीसाठी हत्या करणाऱ्या दोघांना बेड्या, तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मध्ये राहणारे मुन्नीलाल जैस्वार हे 9 एप्रिल रोजी पहाटे सार्वजनिक शौचालयात जात होते. यावेळी त्यांच्या मागून दुचाकीहून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र मुन्नीलाल यांनी त्याला प्रतिकार केल्याने या चोरट्याने मुन्नीलाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केलं आणि त्यांचा मोबाईल हिसकावत पळ काढला.

Video : उल्हासनगरमध्ये मोबाईल चोरीसाठी हत्या करणाऱ्या दोघांना बेड्या, तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई
उल्हासनगरमध्ये मोबाईल चोरीसाठी हत्या करणाऱ्या दोघांना बेड्याImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 14, 2022 | 10:25 PM
Share

उल्हासनगर : पहाटे शौचालयात जाणाऱ्या इसमाची मोबाईल चोरीसाठी हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. गौतम राजेश झा आणि अजय संजय शिरसाट अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे 48 तासात पोलिसांनी ही कारवाई केली. मुन्नीलाल जयस्वार असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीहून आलेल्या दोघांनी जयस्वार यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला होता. याला जयस्वार यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोघा चोरट्यांना बेड्या ठोकल्या. (Police have arrested two thieves for murdering a mobile phone in Ulhasnagar)

चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी जयस्वार यांचा उपचारादरम्यान मृत्यू

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मध्ये राहणारे मुन्नीलाल जैस्वार हे 9 एप्रिल रोजी पहाटे सार्वजनिक शौचालयात जात होते. यावेळी त्यांच्या मागून दुचाकीहून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र मुन्नीलाल यांनी त्याला प्रतिकार केल्याने या चोरट्याने मुन्नीलाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केलं आणि त्यांचा मोबाईल हिसकावत पळ काढला. ही सगळी घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या हल्ल्यानंतर जखमी मुन्नीलाल यांना उपचारासाठी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. यामध्ये गौतम राजेश झा आणि अजय संजय शिरसाट या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

एका ओळखीच्या व्यक्तीची गाडी घेऊन त्यांनी हा गुन्हा केला. केवळ मोबाईल चोरण्याच्या दृष्टीने आपण गेलो होतो. मात्र मुन्नीलाल यांनी प्रतिकार केल्याने आपण त्यांच्यावर वार केले, अशी कबुली या दोघांनी पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठरे यांनी दिली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वीही पोलिस रेकॉर्डवर नसलेले असे काही गुन्हे केले आहेत का? याची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (Police have arrested two thieves for murdering a mobile phone in Ulhasnagar)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत अपघात, प्लान्टमध्ये पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

Kalyan Crime : कल्याणमधील सराईत गुन्हेगार पापा हड्डीच्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित.

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..