AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आर्थिक फायदा नव्हे तर लोकांचे आरोग्य हाच मुख्य उद्देश’, पतंजलीने ‘गुलाब सरबत’ नेमकं का आणलं?

बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी सुरू केलेल्या पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या गुलाब सरबताची सध्या देशभराच चर्चा चालू आहे. या कंपनीने गुलाब सरबतासोबतच खस सरबत आणि बेल सरबताच्याही पुरवठ्यात वाढ केली आहे.

'आर्थिक फायदा नव्हे तर लोकांचे आरोग्य हाच मुख्य उद्देश', पतंजलीने 'गुलाब सरबत' नेमकं का आणलं?
patanjali gulab sharbat
| Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 8:21 PM
Share

Patanjali Gulab Sharbat : बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी सुरू केलेल्या पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या गुलाब सरबताची सध्या देशभराच चर्चा चालू आहे. या कंपनीने गुलाब सरबतासोबतच खस सरबत आणि बेल सरबताच्याही पुरवठ्यात वाढ केली आहे. या सरबताच्या माध्यमातून लोकांना गर्मी, उन्हापासून दिलासा मिळावा तसेच लोकांच्या आरोग्याचेही रक्षण व्हावे हा पतंजली आयुर्वेदचा उद्देश आहे.

आरोग्याचेही रक्षण व्हावे हाच उद्देश

गुलाब सरबताचा आयुर्वेदिक फायदा आणि ते तयार करताना वापरण्यात आलेली सामग्री हेच त्या सरबताची विशेष बाब आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पंतजली आयुर्वेद ही कंपनी चालू करतानाच नफा कमवण्याऐवजी लोकहिताचे काही ठोस हेतू समोर ठेवले होते. या कंपनीने तयार केलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आयुर्वेदाचा फायदा पोहोचला पाहिजे, हा ही कंपनी चालू करण्यामागचा मुख्य हेतू होता. कंपनीने तयार केलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याचेही रक्षण व्हावे, हादेखील याच हेतूंपैकी एक हेतू आहे.

कंपनी मोठा नफा मिळवू शकली असती पण…

पतंजली आयुर्वेद ही कंपनी एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ही कंपनी कोला, कार्बोनेटेड, सोडा बेस्ड पेय तयार करण्याच्या व्यवसायात उतरू शकली असती. असा निर्णय घेऊन ही कंपनी बेवरेज बाजारातू मोठा नफा मिळवू शकली असती. मात्र लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा मार्ग या कंपनीने निवडला. लोकांचे आरोग्य लक्षात घेऊनच या कंपनीने वाढत्या तापमानात लोकांना आरामदायी वाटावे म्हणून गुलाब सरबत, खस सरबत, बल सरबताचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.

गुलाब सरबताचे फायदा काय?

गुलाब सरबताचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. कारण हे सरबत पारंपरिक पद्धतीने तयार केले जाते. हे सरबत तयार करण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून गुलाब खरेदी केले जाते. अशा प्रकारच्या खरेदीमुळे अशुद्ध फुलं मिळण्याची शक्यता कमी होते. विशेष म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेतूनच या सरबताची निर्मिती केली जाते. हे सरबत तयार करताना इतर औषधी वनस्पती मिसळल्या जातात.

Follow Us
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही.
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक.
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा.
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा.
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.