Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये पत्नी आणि मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

भोजरामच्या भावाने उटाई पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. भोजरामने आधी पती आणि मुलांची हत्या केली. मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये पत्नी आणि मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 5:30 PM

छत्तीसगड : अज्ञात कारणा (Unknown Reason)वरुन पत्नी आणि दोन मुलांची हत्या (Murder) करुन पतीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात घडली आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उटाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान मयतांनी असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याचा तपास करीत आहेत. भोजराम साहू (30) असे हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

कामावरुन घरी परतला अन् काही वेळाने थेट मृतदेहत आढळला

जिल्ह्यातील उटाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरपोटी गावात साहू कुटुंबीय राहतात. घरी भोजराम याच्या कुटुंबीयांसह त्याची आई आणि भाऊही राहतात. मयत भोजराम साहू हा भिलाई स्टील प्लांटमध्ये मजुरीचे काम करत होता. नेहमीप्रमाणे कामावरुन घरी आल्यानंतर त्याने आत गेल्यानंतर दरवाजा आतून लावून घेतला. बराच वेळ झाला त्याने दरवाजा उघडला नाही. म्हणून भोजरामच्या भावाने खिडकीतून डोकावून पाहिले तर आतील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. भोजरामचे संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत पडले होते.

आत्महत्येमागील कारण अनभिज्ञ

भोजरामच्या भावाने उटाई पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. भोजरामने आधी पती आणि मुलांची हत्या केली. मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस तपासानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती उटाई पोलीस ठाण्याच्या प्रभारी मोनिका पांडे यांनी दिली. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. मात्र आजतागायत ठोस काहीही समोर आलेले नाही, असे पांडे म्हणाल्या. (Husband commits suicide by killing wife and children for unknown reasons in Chhattisgarh)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.